विलवडेतील सर्व क्वारी बुजवून पर्यावरणाची हानी भरून काढावी
सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; दहा दिवसांत भेट घेणार बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावातील क्वारींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून, येथील सर्व क्वारी बुजवून उत्खननामुळे झालेली पर्यावरणाची हानी भरून काढावी, अशी मागणी वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी केली आहे. यासंदर्भात येत्या दहा दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे…
