Headlines

ज्येष्ठांनी ज्येष्ठांच्या समस्या सोडवाव्यात

अशोक कांबळी यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जेष्ठांनि एकमेकांच्या समस्या सोडवाव्यात. जेष्ठ ग्रामस्थांनी आरोग्य बाबत वेळीच खबरदारी घ्यावी. योगासन, प्राणायाम अत्यावश्यक आहे. कुटूंबात तुमचा मान राखला जावा यासाठी विविध घटकांशी तुमचे संबंध चांगले ठेवा. सर्वांना समजून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. असे प्रतिपादन आचरा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी हडी…

Read More

तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पुल रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा

देवगडतारामुंबरी नाका ते तारामुंबरी पूल या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना ,पादचाऱ्यांना पायी चालणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास १० जानेवारी रोजी तारामुंबरी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देवगड तालुका मनसे माजी पदाधिकारी यांनी उपअभियंता सा.बा.उपविभाग देवगड यांचेकडे याना लेखी पत्राद्वारे शाखा अभियंता श्री गायकवाड…

Read More

कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या लाभासाठी प्रयत्न करावेत.

प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देवून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी गृहभेटी देऊन चर्चा करुन संबंधिताचे शंका निरसन करावे, अशा सूचना प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय कृती दलाची आज…

Read More

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ जामसंडे येथे बुधवारी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या बुधवार दि.28 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रम देवगड तालुक्यातील जामसंडे येथील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तहसिलदार स्वाती देसाई यांनी दिली.

Read More

‘चला जाणुया नदीला’ अंतर्गत बुधवारपासून संवाद यात्रा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या अभियांनातर्गत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कडशी नदीच्या काठावर वसलेल्या मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये ‘कडशी नदी संवाद यात्रेचे’ आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गो. ह. श्रीमंगले यांनी दिली आहे. संवाद यात्रेची उद्दिष्टे नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे. जनसामांन्यांना…

Read More

‘चला जाणुया नदीला’ अभियानांतर्गत कडशी नदी संवाद यात्रा पुढे ढकलली

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या संवाद यात्रा सुरु करण्यापुर्वी संबंधित विभागाकडून कडशी नदी मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये आयोजित केलेली कडशी नदी संवाद यात्रा अतंर्गत चर्चासत्र व बैठकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून या बैठका व चर्चासत्र जानेवारी 2023 च्या पहिल्या व दुसऱ्या सप्ताहात घेण्याचे नियोजन,असल्याची माहिती…

Read More

सरपंच पदाच्या काळात कांदळगावातील विकासात्मक कामे मार्गी लागल्याने पूर्ण समाधानी – उमदी परब

⚡मालवण ता.२७-: कांदळगाव मधील मागील पाच वर्षाचा विकास कामांचा आलेख हा मालवणातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात उल्लेखनीय झाला आहे. तसेच बऱ्याच कामांना मंजुरी मिळाली असून ती कामेही मार्गी लागणार असल्याने आपण समाधानी असल्याचे मत कांदळगावच्या माजी सरपंच उमदी परब यांनी व्यक्त केले आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात कांदळगाव मध्ये अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली….

Read More

“रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे कार्य कौतुकास्पद आहे”

रोटरी गव्हर्नर, व्यंकटेश देशपांडे ⚡वैभववाडी ता.२७-: रोटरी क्लब ऑफ वैभवाडीच्या वतीने वैभववाडी बस स्थानकाचे स्वच्छता व सुशोभीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर या कामाची पाहणी रोटरी गव्हर्नर श्री व्यंकटेश देशपांडे यांनी आज केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रोटरी क्लब वैभववाडी चे सर्व उपक्रम मी नेहमी पाहत असून नवीन क्लब असूनही त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेले काम आणि…

Read More

दातृत्वाची भावना मनात ठेवा! श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. गावडेकाका महाराज यांचे आवाहन

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट वर्धापन दिन उत्साहात ⚡मालवण ता.२७-: आपल्या पूर्वजानी रितीरिवाज जपून पुण्य कमावल्यामुळे त्याचे फायदे आपण घेत आहोत. तुम्ही सुद्धा पुण्य कमवा. दातृत्व, प्रेम भावना ठेवा. जीवनशैली सुसंस्कृत आणि आनंदित होण्यासाठी दातृत्वाची भावना ठेवा. स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून अनेकांना वैधकीय मदत,अनेक संसार सावरण्यासाठी मदत केली जाते. एक एक रुपया लोक कल्याणासाठी…

Read More

सौ. अनुष्का कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

⚡मालवण ता.२७-: ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचे जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालय बिळवसच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जिंदाल ग्रुपचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते पुष्कराज कोल्हे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. अनुष्का कदम या सातत्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवित असतात. इंग्रजी विषयाचे अध्यापन…

Read More
You cannot copy content of this page