Headlines

रोणापाल माऊली मंदिरात दशावतार नाट्यमहोत्सवासह लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम संपन्न

⚡बांदा ता.०९-: रोणापाल येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ व श्री देवी माऊली देवस्थान समिती आयोजित मंदिरात ४ ते ८ जानेवारी दरम्यान पाच दिवसीय दशावतारी नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने मंदिरात आयोजित लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम सोहळ्याला पंचक्रोशीसह चाकरमानीही मोठ्या संख्यने उपस्थित होते.         नाट्यमहोत्सवात जय हनुमान दशावतार मंडळ, आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे,…

Read More

चवळी पिकांवर ‘करपा’चा प्रादुर्भाव

शेतकरी चिंतातुर ; चवळी, हळसाणा, मिरची, कुळीथ पिक धोक्यात ⚡बांदा ता.०९-: मडुरा पंचक्रोशीतील बहुतांश ठिकाणी रब्बी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर बनला आहे. मोठ्या कष्टातून उभे केलेल्या चवळी, मिरची, कुळीथ, वाल, हळसाणा पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर रब्बी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे . याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष…

Read More

पुन्हा सत्ता द्या ..पुढच्या वर्षीही भव्य दिव्य पर्यटन महोत्सव साजरा करू

आम.नितेश राणे:5 वर्षांत विकासकामांनी कणकवलीचा चेहरामोहरा बदलला ⚡कणकवली ता.०९-: कणकवलीच्या जनतेने पाच वर्षांपूर्वी आमच्यावर विश्वास दाखवून कणकवली सत्ता आमच्या हाती दिली ही सत्ता आल्यानंतर जे शब्द आपल्याला दिले ते सगळे शब्द आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले.आपल्याला पुढच्या वर्षीही कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे….

Read More

कणकवलीत केटी बंधाऱ्याला प्लेट टाकल्यामुळे पाणी पात्रात झाली वाढ

विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांच्या मागणीला यश ⚡कणकवली ता.०९-: कणकवली नगरपंचायतीचे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्या मागणीला यश आले असून कणकवली शहरातील केटी बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट लावून पाणी अडवा.अशी मागणी सुशांत नाईक यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी काही दिवसापूर्वी लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती.लघु पाटबंधारे विभागाने केटी बंधाऱ्याला प्लेट टाकून पाणी अडवण्यात आलेलं आहे.नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी…

Read More

आरोस गावातील तीन दिवस नेटवर्क गायब

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रबंधक जन्नु यांची भेट: उद्यापर्यंत समस्या सोडण्याचे श्री.जन्नू यांचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन. येथील आरोस गावात मागील तीन दिवस नेटवर्क विना गावकरी त्रस्त असल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रबंधक श्री जन्नू यांना घेराव घालत वारंवार होणाऱ्या रेंजच्या समस्या विषयी चर्चा केली तर काम सुरू असल्याचे सांगत उद्यापर्यंत आरोस गावातील रेंज पूर्ण क्षमतेने सुरू होणार…

Read More

आरोस गावातील तीन दिवस नेटवर्क गायब

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रबंधक जन्नु यांची भेट: उद्यापर्यंत समस्या सोडण्याचे श्री.जन्नू यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन. सावंतवाडी ता.०९-:येथील आरोस गावात मागील तीन दिवस नेटवर्क विना गावकरी त्रस्त असल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रबंधक श्री जन्नू यांना घेराव घालत वारंवार होणाऱ्या रेंजच्या समस्या विषयी चर्चा केली तर काम सुरू असल्याचे सांगत उद्यापर्यंत आरोस गावातील रेंज पूर्ण क्षमतेने…

Read More

केसरकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करून आपले हसे करून घेऊ नये

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा टोला ⚡कणकवली ता.०९-: राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करून आपले हसे करून घेऊ नये, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाचे उमेदवार असाल याबाबत तुमच्यातच संभ्रमावस्था असल्याचे दिसत आहे,आणि त्याची कुजबुज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना जे प्रामाणिक कार्यकर्ते आपले नेतृत्व स्वीकारून शिवसेनावासी झाले त्यातील किती कार्यकर्ते…

Read More

नेमळे मळगाव वेत्ये रस्त्याचे डांबरीकरण करा

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे : सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.०९-: नेमळे मळगाव वेत्ये रस्ता प्र.जी. मा. ५९ किमी १० ते ११ सुधारणा करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वेत्ये गावचे नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

नेमळे मळगाव वेत्ये रस्त्याचे डांबरीकरण करा

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे : सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.०९-: नेमळे मळगाव वेत्ये रस्ता प्र.जी. मा. ५९ किमी १० ते ११ सुधारणा करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वेत्ये गावचे नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

जनतेला प्रोत्साहित करणे ही लोकशाहीची खरी गरज

सुषमा तायशेटे;काणेकर ट्रस्टचा कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळा ⚡कणकवली ता.०९-: लोकशाहीमध्ये जनतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांची नितांत गरज आहे. अशा प्रकारचे समाजभान ठेवून काणेकर ट्रस्ट उत्कृष्ट काम करत आहे. त्यांनी राज्यस्तरावरही काम करावे अशी अपेक्षा भारत सरकार, संयुक्त सचिव (आय.ए.एस) सुषमा तायशेटे यांनी व्यक्त केली.कणकवली शहराच्या महाराजा हॉलमध्ये कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळ्यात…

Read More
You cannot copy content of this page