महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांचा सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने गरज…
प्रियांका नाईक;स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न.. ⚡बांदा ता.२०-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात महिला भगिनी या सुरक्षित होत्या. महिलांना अत्यंत मनाचे व आदराचे स्थान होते. सद्यास्थितीत महिलांवर होणारे अत्याचार, दुराचार रोखण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने गरज आहे. छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा असे आवाहन सरपंच प्रियांका नाईक यांनी…
