विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे आवाहन ⚡मालवण ता.२०-: सध्याच्या आधुनिक युगात मुलांचे योगदान महत्वाचे ठरणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगत राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना देशात जास्तीत जास्त उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे, आजच्या विद्यार्थ्यांमधून अंबानी, अदानी यांच्यासारखा उद्योगपती निर्माण झाला…
