Headlines

ठाकरे गटातील अनेकांचा आता खऱ्या शिवसेनेत प्रवेश सुरू

ब्रिगेडियर सुधीर सावंत: एकनाथ शिंदे २०२४ ला सुद्धा मुख्यमंत्री होणार: व्यक्त केला विश्वास ⚡सावंतवाडी ता.२१-: खरी शिवसेना कोणाची ? हे निवडणूक आयोगने निकाल दिल्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करू लागल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचा झपाट्याने…

Read More

वैश्य समाज कणकवलीतर्फे 25 रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२१-: वैश्य समाज कणकवली तालुका यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार सोहळा शनिवार २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते १वा. पर्यंत महाराजा मंगल कार्यालय, विद्यामंदिर हायस्कूलसमोर येथे करण्यात येणार आहे.या वेळी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली विद्यमान अध्यक्ष,एच.पी.सी.एल.माजी जनरल मॅनेजर दत्तात्रय (भाई) तवटे,माजी आमदार राजन तेली,माजी आमदार प्रमोद जठार,नगरपंचायत…

Read More

लवकरात लवकर गांधी स्मारक पूर्ण करणार-डॉ.अमेय देसाई

⚡वेंगुर्ला ता.२१-: भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक व विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू डॉ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली. हे स्मारक होण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधी यांचे मार्फत शासकीय दफ्तरी झालेला पाठपुरावा जाणून घेऊन येणा-या समस्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे…

Read More

लवकरात लवकर गांधी स्मारक पूर्ण करणार-डॉ.अमेय देसाई

⚡वेंगुर्ला ता.२१-: भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक व विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू डॉ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली. हे स्मारक होण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधी यांचे मार्फत शासकीय दफ्तरी झालेला पाठपुरावा जाणून घेऊन येणा-या समस्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे…

Read More

शिवजयंतीनिमित्त डचवखारीची स्वच्छता

⚡वेंगुर्ला ता.२१-: शिवजयंतीचे औचित्य साधून जनसेवा प्रतिष्ठानतर्फे वेंगुर्ला येथील डच वखारीची स्वच्छता करण्यात आली. डच वखार येथील कचरा, प्लास्टीक व कांच बाटल्या गोळा करुन तसेच लहान झुडपे कापून स्वच्छता केली.

Read More

सामाजिक सलोखा राखण्यासाठी न्याय दिवस साजरा-प्रा.नंदगिरीकर

⚡वेंगुर्ला ता.२१-: जागतिक सामाजिक न्याय दिवस ही थीम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजातील पीडीतांना न्याय देण्यासाठी व न्यायव्यवस्था मजबूत करुन सामाजिक सलोखा राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस साजरा होतो असे प्रतिपादन बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.व्ही.पी. नंदगिरीकर यांनी केले.

Read More

माझा वेंगुर्ला संस्थेच्या पतंग महोत्सवास जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

⚡वेंगुर्ले ता.२१-: वेंगुर्ला माझा या संस्थेतर्फे श्री क्षेत्र सागरेश्वर नवाबाग बीच येथे दि. 18 व 19 फेब्रुवारी कालावधीत पर्यटन वृध्दीच्या अनुषंगाने सलग 5 व्या वर्षी आयोजित केलेल्या पतंग महोत्सवास वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातील पर्यटन प्रेमींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या पतंग महोत्सवात आलेल्या व्यक्तींना स्वत:हि पतंग आकाशात उडविण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे या महोत्सवाbत असंख्य पतंग आकाशात…

Read More

कर्मचाऱ्यांविना ११ दिवस भूमी अभिलेख कार्यालय

कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा वाया जातोय वेळ आणि पैसा;तात्काळ रिक्त पदे भरण्याची बबन साळगावकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय गेले 11 दिवस विना कर्मचारी सुरू असून तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, जमीनदार, नागरिकांना या कार्यालयात कोणी नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी…

Read More

दांडी समुद्रकिनारी बंधारा कम रस्ता मार्गी लावावा

दांडी ग्रामस्थांची ना. नारायण राणेंकडे मागणी ⚡मालवण ता.२०-: मालवण शहरातील दांडी समुद्रकिनारी श्री देव चौकचार मंदिर ते ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान पर्यंतचा सुमारे २ ते ३ कि.मी. लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा कम रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी दांडी येथील ग्रामस्थांनी आज केंद्रीय सूक्ष्म लघु व माध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मालवण…

Read More

विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे आवाहन ⚡मालवण ता.२०-: सध्याच्या आधुनिक युगात मुलांचे योगदान महत्वाचे ठरणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगत राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना देशात जास्तीत जास्त उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे, आजच्या विद्यार्थ्यांमधून अंबानी, अदानी यांच्यासारखा उद्योगपती निर्माण झाला…

Read More
You cannot copy content of this page