विलवडे गावावर गव्यांनंतर मगरीचे संकट
पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांचा मगरीचे पाडला फडशा;वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मनसेच्या श्रीराम सावंत यांची मागणी बांदा/प्रतिनिधीविलवडेत गव्यांनी शेती बागायत नुकसानीचे सत्र सुरुच आहे. आणि आता मगरींचे संकट आले आहे. विलवडे धरण येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन बकऱ्यांचा मगरीने पाण्यात ओढून नेत शेतकर्याच्या डोळ्यादेखत फडशा पाडला. मालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवित इतर बकर्यांना पाण्यात बाहेर काढत त्यांचा जीव वाचवीला….
