तेरेखोल नदिकडील रस्त्याचे काम आठ दिवसात करा
अन्यथा जल वाहिनीचे काम रोखणार;उपसरपंच जावेद खान यांचा इशारा बांदा/प्रतिनिधीबांदा-आळवाडी येथील तेरेखोल नदीपात्रात जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने जलवाहिनी नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे काम हे येत्या ८ दिवसात सुरु न केल्यास पाईपलाईनचे काम करण्यास मज्जाव करण्यात येईल असा इशारा बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार यांना दिला आहे. आज…
