Headlines

टोल वसुली करून दाखवाच;संदेश पारकर आक्रमक

टोल वसुलीला सत्ताधाऱ्यांची घाई ;१४ रोजी ओसरगाव येथे आंदोलन ⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांचा विरोध असतानाही मुंबई गोवा मार्गावरील ओसरगाव येथे 14 जून पासून टोल वसूली सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. एम एच 07 वाहनांना जोपर्यंत टोल माफी मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेचा या टोल वसुलीला विरोध असणार आहे त्यामुळे टोल वसुलीच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हावाशीयांनी…

Read More

वारक-यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादीकडून निषेध

⚡वेंगुर्ला ता.१३-: वारकरी समुदायावर करण्यात आलेल्या लाठीचार्जाबाबत वेंगुर्ला राष्ट्रवादीकडून निषेध केला असून तशा प्रकारचे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार यांना दिले आहे.

Read More

मामा दांडेकर आषाढी पायी वारीला १८ जून पासून प्रारंभ

⚡वेंगुर्ला ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे वैष्णव गुरुवर्य मामा दांडेकर दिंडी आषाढी पायी वारी ह.भ.प. देवदत्त परुळेकर (वेंगुर्ला) यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. या दिंडीत बेळगांव, गोवा व सिंधुदुर्गातील सुमारे २०० भावीक सामील होत असतात. वैष्णव दिगंबरपंत परुळेकर यांनी या दिंडी सेवेची सुरुवात ३६ वर्षे दिंडीचे नेतृत्व केले आहे. यंदा दिंडीचे हे ५६ वे वर्ष आहे.

Read More

चित्रकलेत कोमल परब तर स्लोगनमध्ये तेजस्वी शिदे प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१३-: भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाचे नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे दोन दिवशीय जलसंवाद कार्यशाळा आणि जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा व स्लोगन लेखन स्पर्धा संपन्न झाल्या. चित्रकला स्पर्धेत कोमल परब तर स्लोगन लेखन स्पर्धेत तेजस्वी शिदे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

Read More

पुष्कराज कोलेंकडून वचनाची पूर्तता

एसटी डेपो आणि स्थानक यांना व्हिलचेअर प्रदान ⚡वेंगुर्ला ता.१३-: सिधुदुर्ग जिल्ह्यातील अपंग व ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून सिधुदुर्गातील सर्व एस.टी.डेपोंना व्हिलचेअर देण्याचे वचन समाजसेवक पुष्कराज कोले यांनी दिले होते. श्री.कोले यांनी आपल्या वचनाची पूर्तता करताना कुडाळ, कणकवली, मालवण, दोडामार्ग, देवगड, सावंतवाडी, वैभववाडी या डेपोंसह आंबोली व शिरोडा या बस स्थानकांना मोफत…

Read More

सावंतवाडीत उद्या महाविकास आघाडीचा धिक्कार मोर्चा…

⚡सावंतवाडी ता.१३-: आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी तालुका महाविकास आघाडी च्या वतीने उद्या बुधवार दि. १४ जून रोजी सकाळी ११वाजता सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे….

Read More

सावंतवाडीत उद्या महाविकास आघाडीचा धिक्कार मोर्चा…

⚡सावंतवाडी ता.१३-: आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी तालुका महाविकास आघाडी च्या वतीने उद्या बुधवार दि. १४ जून रोजी सकाळी ११वाजता सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे….

Read More

बांद्यातील रोटरॅक्ट क्लबच्या तरूणाईने केली शाळा परिसराची साफसफाई

⚡बांदा ता.१३-: गेल्या दीड महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेल्या शाळांची सन‌२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात गुरूवार १५ जूनपासून होत असून जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेची साफसफाई बांद्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी शाळा व परिसराची साफसफाई केली. या स्वच्छता अभियानातअध्यक्ष रो अक्षय मयेकर,उपाध्यक्ष रो संकेत वेंगुर्लेकर,रो रोहन कुबडे,रो…

Read More

सावंतवाडी शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस वेधले मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष

⚡सावंतवाडी ता.१३-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री साळुंखे स यांची भेट घेऊन सावंतवाडी शहरातील भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच सर्वच भागातील नाले व गटारांची त्वरित साफसफाई करून घ्यावी ,जुना शिरोडा नाका मळगाव रेल्वे स्टेशन रोड येथील एमजीएनएल कंपनीने धोकादायक वळणावर खोदून…

Read More

कलमठ गावातील विद्युत समस्या सोडविणार ;सरपंच संदीप मेस्त्री यांची मागणी मान्य

कलमठसाठी नवीन वायरमन नियुक्त;4 दिवसात नवीन खांब देणार ⚡कणकवली ता.१३-: कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे ,कमी दाबाचा पुरवठा ,नादुरुस्त वीज खांब , अपुरे कर्मचारी , अधिकरी नॉट रिचेबल , बाजारपेठमध्ये 4 दिवस होणार लपंडाव अश्या अनेक तक्रारी देऊन देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने किंवा विद्युत…

Read More
You cannot copy content of this page