कबुलायतदार जमीन प्रश्न अर्धवट सोडवून पाठ थोपटून घेण्यापेक्षा पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर सत्कार करू…
उद्धव ठाकरे सेनेकडून भूमिका: आंदण दिल्याप्रमाणे आंबोलीत वाटेल ते ठरवू नका… ⚡आंबोली,ता.१२-: अनिल चव्हाण. राज्यसरकारचे मंत्री आणि त्यांचे पक्ष हे जमीन प्रश्न सोडवला म्हणून जाहिरात करत आहेत.प्रत्यक्षात हा प्रश्न पूर्ण सोडवण्याची जबाबदारी ही राज्याचीच आहे. त्यामुळे अर्धा प्रश्न सोडवून पाठ थोपटण्यापेक्षा पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतर आम्ही मिरवणुकीने जाहीर सत्कार करू असे उद्धव ठाकरे सेनेतर्फे बबन गावडे…
