Headlines

भाईसाहेब सावंत समाधीस्थळाला सतेज पाटील यांची भेट…

जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली.. ⚡सावंतवाडी ता.०९-: माजी आरोग्य मंत्री लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज सावंतवाडी दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी माजगाव येथील त्यांच्या प्रेरणा या समाधीस्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली.यावेळी काॅग्रेस नेते विकास सावंत, अमोल सावंत काॅग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, साईनाथ चव्हाण, अरविंद…

Read More

कबुलायतदार जमिनीचे वाटप ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणे व्हावे..

आंबोलीतील विशेष ग्रामसभेत एकमुखी ठराव आंबोली, ता.९: कबुलायतदार प्रश्नी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला आज १५५ पेक्षा जास्त लोकांनी सहभाग दर्शवून ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणेच इथल्या जमिनीचे वाटप आणि निर्णय घेण्यात यावा अशी मागणी एकमुखाने ग्रामस्थांनी केली.तसा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. आंबोली ग्रामपंचायत मध्ये आज खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी ग्रामपंचायत सरपंच सावित्री पालेकर,उप सरपंच…

Read More

मणेरीतील
एक किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी

खड्डे बुजविण्याची मागणी;’बांधकाम’ला इशारे देऊनही रस्ता जैसे थे ⚡दोडामार्ग ता.०९-: मणेरी कलमठाणा पुलापासून मणेरी बाजारपेठेपर्यंतचा सुमारे एक किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. बांदा दोडामार्ग रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण कित्येक वर्षांनी अनेक आंदोलने आणि मागण्या करून झाले; पण त्याच रस्त्याचा भाग असलेला सुमारे एक किलोमीटरचा रस्ता मात्र झाला नाही.ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला अनेक इशारे देऊनही रस्ता ‘जैसे थे’च…

Read More

दोडामार्गमधील पुलांचे जोडरस्ते बनलेत धोकादायक..

वाहनचालकांना करावा लागतोय खड्ड्यातून प्रवास ⚡दोडामार्ग,ता.०९-:तालुक्यात अनेक ठिकाणी नदी , ओहोळावर नवीन पूल बांधले गेले;मात्र पुलांच्या जोडस्त्यांकडे ठेकेदार व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांना पावसाळ्यात जोडरस्त्यातील खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे.एखाद दुसऱ्या पावसात वाहने जाऊन जोडरस्ते बऱ्यापैकी दबायला हवेत मग खडीकरण डांबरीकरण योग्य रीतीने करता येते अशी मखलाशी ठेकेदार व बांधकामचे अधिकारी नक्की करतील;पण त्याआधी…

Read More

कंत्राटी कामगारांना सेवेत न घेतल्यास आंदोलन

वामन कांबळे: नगरपरिषदेला दिले निवेदन वेंगुर्ला प्रतिनिधी- कोरोना काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्याची ज्यांनी काहजी घेतली, त्यांच्या जागी नविन कर्मचा-यांची भरती करण्यात आली ही बाब खेदाची आहे, अशा कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांना १३ ऑगस्ट पासून पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा १५ ऑगस्ट रजी नगरपरिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा…

Read More

त्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करणार-अर्चना घारे-परब

⚡वेंगुर्ला ता.०९-: तुळस-पलतड येथे बांधण्यात आलेली विहिर व पंपशेडीचे काम निकृष्ट प्रतिचे झाल्याने पावसात नुकसान झाले. या बांधकामास निकृष्ट प्रकारचे स्टील व बांधकाम झाल्याने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ग्रामस्थांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिले आहे. या विहिरीच्या कामाची पहाणी अर्चना घारे यांनी केली. यावेळी प्रांतिक…

Read More

जुनाट चालीरिती मोडून प्रगती साधा-सुनिल नांदोसकर…

⚡वेंगुर्ला ता.०९-: पालकांनी आपल्या वर्तणुकीने मुलांसमोर आदर्श निर्माण करावा. विकासाच्या आड येणा-या जुनाट चालीरिती मोडून इतर समाजातल्या सुद्धा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा आणि प्रगती साधावी असे आवाहन जे.जे.आर्टस्चे निवृत्त प्राध्यापक आणि चित्रकार सुनिल नांदोसकर यांनी केले. वेंगुर्ला तालुका तेली समाज उन्नत्ती मंडळाच्यावतीने ज्ञातीतील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दाभोली ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाला….

Read More

वेंगुर्ला पोलीसांनी पकडली शिकारीसाठी वापरली जाणारी अनधिकृत बंदुक…

⚡वेंगुर्ले ता.०९-: अणसुर वादळवाडी येथे मंगेश भिकाजी गावडे, रा. अणसुरपाल, ता. वेंगुर्ला हा त्याच्या रहात्या घराच्या पाठीमागे विनापरवाना काडतूसची बंदुक घेवून शिकारीसाठी फिरत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला बंदुकीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. वेंगुर्ला पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी रात्रौ अणसुरपाल भागात सापळा रचला होता. ८ वाजण्याच्या सुमारास…

Read More

जिल्ह्यात काॅग्रेसला मानणारा मतदार आहे…

सतेज उर्फ बंटी पाटील;पालकमंत्री बदला चक्क कोल्हापूर भाजपाकडून मागणी.. सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस गेल्याचा थोडाफार त्रास झाला परंतु जिल्ह्यात अजूनही काँग्रेसला मानणारा मतदार आहे. परंतु त्यासाठी पळापळ करून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी येणार काळात आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज येथे दिली. दरम्यान…

Read More

कलमठ ग्रा.पं.तर्फे महिलांना कापडी, कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

कलमठ ग्रामपंचायतच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा धडाका ⚡कणकवली ता.०९-:माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्ती जनजागृती व महिलास्नेही गाव म्हणून गावातील महिलांना रोजगार संधी म्हणून कलमठ ग्रामपंचायतने कागदी व कापडी पिशव्या बनवण्याच्या 3 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ग्रामपंचायतच्या श्री देव काशीकलेश्वर सभागृहामध्ये आयोजित केले आहे. या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद लाभला यावेळी गावातील 50 महिलांनि नोंदणी करून लाभ…

Read More
You cannot copy content of this page