‘झिम्माड’च्या व्यासपीठावर साहित्यिकांनी एकत्रित येऊन प्रवाहित राहावे – महेश केळूसकर
⚡मालवण ता.२०-: मराठी कवितेला, साहित्याला मोठी परंपरा आहे. मात्र, मराठी कवितेतील ओढ आज हरवत चालली आहे. म्हणूनच नवकवींनी लिहिण्याआधी मराठी कवितेची परंपरा समजून घेतली पाहिजे. लिहिण्या अगोदर प्रत्येकाने साहित्य रसिक व्हावे. झिम्माडच्या व्यासपीठावर साहित्यिकांनी एकत्रित येऊन प्रवाहित राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महेश केळूसकर यांनी येथे बोलताना केले. महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्यावतीने मालवण येथील…
