विम्याचे थकीत १२० कोटी गणपती पूर्वी द्या…
ठाकरे शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता १२राज्य व केंद्र शासनाने आंबा व काजू पिक विमा योजनेचा हप्ता न भरल्यामुळे १२० कोटी रु. नुकसान भरपाई पासून जिल्ह्यातील शेतकरी वंचीत राहिले आहेत,त्याना गणपती सनापूर्वी विम्याची रक्कम मिळावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा काजू…
