सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाचा शुभम चीन बॉर्डरवर…
महाविद्यालयाने केला सत्कार… ⚡मालवण ता.२१-: गेल्या काही वर्षात चीन भारत गलवान बॉण्ड्रीवर युद्ध होण्याची भीती सातत्याने निर्माण झालेली होती.. भारताचे व चीनचे सैनिक आमने सामने आलेले होते . युद्ध कधी होईल याची गॅरंटी नव्हती .ज्या ठिकाणी मायनस डिग्री टेंपरेचर असते अशा ठिकाणी शुभम साळुंखे हा आमचा कॉलेजचा विद्यार्थी जाऊन देशाच्या रक्षणासाठी हातात रायफल घेऊन उभा…
