शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व…
श्री. वामन खोत:भंडारी हायस्कुल येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे शानदार शुभारंभ.. ⚡मालवण ता.१२-: शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व आहे. शिष्यवृत्ती म्हणा अथवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या परीक्षामुळे मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता ही वाढीस लागते. आज भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईने भंडारी हायस्कुल एस. एस. सी. बॅच १९८५ – ८६ च्या सहकार्याने शिष्यवृत्ती मार्गदर्शन…
