बोगस खते आणि कीटकनाशकांना आळा घाला…
कणकवली पंचायत समितीच्या बैठकीत सदस्य झाले शेतकऱ्यांसाठी आक्रमक:नूतन सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली प. पू. भालचंद्र सभागृहात पार पडली बैठक.. ⚡कणकवली ता.०६-: तालुक्यातील शेतकरी तसेच आंबा व काजू बागायतदारांना बोगस खते व कीटकनाशकांमुळे मोठा फटका बसत असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानासोबतच या फसवणुकीमुळे काही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ ओढवल्याचा गंभीर मुद्दा पंचायत समितीच्या…
