कलमठमध्ये विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्‍वर मंदिर येथे करण्यात आला. माजी जि. प. सदस्या स्वरुपा विखाळे, उद्योजक रामदास विखाळे, शिवसेना उबाठा गटाचे कलमठ विभागप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवा सेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा. पं. धीरज मेस्त्री,…

Read More

रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.२१-: डामरे ग्रामपंचायतीच्या शिवसेना उबाठा गटाचे सदस्य रघू जाधव यांनी समर्थकांसह अामदार नीतेश राणे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. नीतेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव यांनी ओम गणेश निवासस्थानी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच किरण…

Read More

तिनशे मते मिळविणारे बबन साळगावकर राऊतांना दहा हजार मते कसे देणार…?

केतन आजगावकर ; हा मोठा विनोदच ⚡सावंतवाडी ता.२१-: ज्या माजी नगराध्यक्ष यांना सावंतवाडी नगरपरिषद च्या नगराध्यक्ष पोटनिवडणूकीत ३०० मते पडली त्यांनी विनायक राऊत यांना १०,००० मते मिळवून देऊ असे आश्वासन दिले यासारखा मोठा विनोद नाही आसे प्रत्युत्तर सावंतवाडी भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर यांनी दिले.

Read More

प्रचारात केसरकरांचा पुन्हा एकदा भुलभुलैया…

रुपेश राऊळ; फसवा चेहरा जनतेसमोर ⚡सावंतवाडी ता.२१-: आंबा, काजू,कोकम, जांभुळ अशा फळांचा हंगाम पर्यावरणीय बदलामुळे शेतकरी बागायतदार यांना चिंता करणारा ठरला आहे. जनता रणरणत्या उन्हात चटके सोसत असताना दिपक केसरकर यांनी मात्र प्रचारासाठी अलिशान एअर कंडीशन गाडी आणून पुन्हा एकदा भूलभुलैया करत असल्याची टीका ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.मंत्री दिपक केसरकर यांनी आमदार,…

Read More

हनुमान जन्मोत्सवानिमित्त कालवी येथे २३ रोजी रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन…

⚡देवगड ता.२१-: देवगड तालुक्यातील कालवीवाडी तरुणोत्साही ग्रामस्थ मंडळ कालवी, कालवी वाडी युवक मंडळ मुंबई यांच्या वतीने जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने सलग तिसऱ्या वर्षी मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान…

Read More

विनायक राऊतांना आंबोलीतील जनता मतपेटीतूनच उत्तर देणार…

सावित्री पालेकर: दहा वर्षात आंबोली पर्यटनासाठी किती प्रयत्न केलात…? ⚡आंबोली ता.२१-: विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांना आंबोलीतील जनता मतपेटीतून उत्तर दिल असा पलटवर आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केला.दरम्यान आंबोली कबुलायातदार प्रश्न बाबत समन्वयक व कृती समितीकडून आधी विनायक राऊत यांनी योग्य माहिती घ्यावी आणि मगच भाष्य करावे असा टोला देखील सौ.पालेकर यांनी यावेळी…

Read More

वेंगुर्ले कुबलवाडा येथे ईको कार गाडीवर भले मोठे आंबाड्याचे झाड…

गाडीचे मोठे नुकसान:सुदैवाने मोठा अनर्थ टळला.. ⚡वेंगुर्ले ता.२०-: वेंगुर्ले कुबलवाडा येथे आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या ईको कार गाडीवर भले मोठे आंबाड्याचे झाड पडून गाडीचे मोठे नुकसान झाले. झाड पडत असल्याचा आवाज आल्याने गाडीतील सर्वजण बाजूला गेल्याने मोठा अनर्थ टळला. वेंगुर्ले कुबलवाडा येथे जयेश गावडे हे आपल्या एम एच ०७ क्यू ९८९४ या…

Read More

खनिज प्रकल्पासाठी पर्यायी जागेसाठी वनसंज्ञा लावून आंबोली चौकुळ च्या जमिनी राणेंनी घालवल्या…

विनायक राऊत: राणेंना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या… ⚡आंबोली,ता.२०-: दोडामार्ग,गोंदिया,भंडारा,छत्तीसगड येथे खनिज प्रकल्पासाठी इथल्या जमिनी पर्यायी जागा म्हणून वनखात्याला देण्यासाठी ४२ हजार हेक्टर जमिनीवर वन संज्ञा लावली,आंबोली,चौकुळ,गेळे इथल्या स्थानिकांच्या कबुलयातदार जमिनी सरकारी करून टाकल्या आणि इथल्या वडिलोपार्जित जमिनी एका रात्रीत काढून घेतल्या. त्या नारायण राणे यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या त्यांना धडा शिकवण्याची संधी…

Read More

ह्युमन राईट्स च्या देवगड तालुकाध्यक्ष पदी ज्योती जाधव यांची नियुक्ती…

वैभववाडी प्रतिनिधीह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या देवगड तालुका अध्यक्षपदी सौ.ज्योती जयदीप जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Read More

शासकीय कर्मचारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीत सुसूत्रता येण्यासाठी सिसिटीव्ही लावण्याची ग्राहक पंचायत ची मागणी…

वैभववाडी प्रतिनिधीमहाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व आयोगातील बायोमेट्रिक मशीन अचानक बंद झालेले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी व कामकाजाची वेळ यांची पडताळणी करता येत नाही व पारदर्शकताही राहत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील बायोमेट्रिक मशिन व…

Read More
You cannot copy content of this page