देवगड जामसंडे शहरातून नारायण राणेंना मताधिक्य देणार…

माजी आम. अजित गोगटे:विनायक राऊत पुन्हा खासदार होणार नाही.. ⚡देवगड ता.२३-: देवगड जामसंडे शहरातील महायुतीचे उमेदवार नाम.नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडे गावचे आराध्य दैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय होऊ दे असे साकडे घालत प्रचाराचे श्रीफळ वाढविण्यात आले. देवगड जामसंडे शहरात राणेंना मताधिक्यही काळ्या दगडावरची रेघ…

Read More

माईण येथे 29 रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२३-: श्री इस्वटी गणेश विकास मंडळातर्फे माईण-उभाडेवाडी येथील गणेश मंदिरात सोमवार 29 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 11 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती, दुपारी 1.30 वा. महाप्रासाद, रात्री 9 वा. श्री महादेश्‍वर प्रा. भजन मंडळ, नाडण-देवगडचे बुवा संदीप पुजारे, श्री कोटेश्‍वर नवतरुण भजन मंडळ, हरकुळ बु. चे बुवा…

Read More

तरंदळेतील धनगरबांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा…

⚡कणकवली ता.२३-: ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे तरंदळे-धनगरवाडी धनगरबांधवांचे प्रश्‍न व समस्यांवर जाणून घेण्यासाठी घोंगडी बैठक घेण्यात आली. यात प्रश्‍न व समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष विजय खरात, तालुकाध्यक्ष सुरेश जंगले, सखाराम खरात, सीताराम खरात, राजू जंगले, दीपक खरात, सखाराम जंगले, गणेश खरात, सीताराम बाळू खरात,…

Read More

राणेंनी मुलांना जर्मनीत पाठवावे…

आमदार वैभव नाईक यांचा टोला ःरोजगार मेळाव्यातून किती जणांना रोजगार मिळाला..? ⚡कणकवली ता.२३-: निवडणुका आल्यावर केंद्रीयमंत्री नारायण राणे हे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देणार अशी आश्‍वासने देत असतात. जिल्ह्यातील 10,000 बेरोजगारांना जर्मनीत रोजगार मिळेल, असे राणे आता सांगत आहेत. मात्र, राणेंनी आपल्या दोन मुलांना रोजगारासाठी जर्मनीत पाठवावे, तसे झाल्यास जिल्ह्यात शांतता निर्माण होईल आणि राणेंना मनशांती…

Read More

महायुतीच्या प्रचाराचा सायंकाळी चार वाजता शुभारंभ…

महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे; संजू परब यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२३-: शहरात आज महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सायंकाळी चार वाजता होणार असून यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, मनसे, रिपब्लिकन पार्टी [आठवले गट] यांच्या सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच सर्व पक्षाच्या महिला मोर्चा, युवा मोर्चा च्या सर्व कार्यकर्त्यांनी दुपारी चार वाजता सारस्वत बँकेच्या शेजारी महायुतीच्या…

Read More

नारायण राणेंना या भागाची सेवा करण्याची संधी द्या…

निलम राणें: महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.. वेंगुर्ला प्रतिनिधी-गेली ३४ वर्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोकणात विविध माध्यमातून विकासात्मक कामे करत आहेत. यावेळी महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे साहेबांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन निलमताई राणे यांनी केले. लोकसभेच्या निवडणुक प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी वेंगुर्ला तालुक्यात…

Read More

सावंतवाडीत हनुमान जयंती उत्सव निमित्त राजन तेली यांनी चार मंदिरात घेतले दर्शन…

सावंतवाडी ता.२३-: शहरात विविध ठिकाणी हनुमान जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त शहरातील प्रत्येक मंदिरात सुद्धा भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी शहरातील चार मंदिरात जाऊन दर्शन घेतल. शहरात अनेक ठिकाणी हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.

Read More

चराठा येथील भाविक अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी रवाना…

युवा नेते विशाल परब यांचे सौजन्य: ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील युवा नेते विशाल परब यांच्या सौजन्याने तसेच अमित परब यांच्या पुढाकारातून चराठा येथील नागरिक आज अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहे. यावेळी नारळ फोडून स्वामींचे स्मरण करून विशाल परब यांनी प्रवासाचा शुभारंभ केला. दरम्यान स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभल्यामुळे मी माझ्या जीवनात उत्कर्ष करू शकलो त्यांचा…

Read More

आनंदव्हाळ येथील गोपाळकृष्ण मंदिराचा १ रोजी कलशारोहण सोहळा…

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराचा कलशारोहण समारंभ दि. १ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी सायं. ३.३० वा. श्री गिरोबा मंदिर, नांदरुख (चौकेमार्गे) ते श्री गोपाळकृष्ण मंदिर, आनंदव्हाळ अशी कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवार दि….

Read More

वडील ओरडल्याच्या रागातून बांदा येथील दोन शाळकरी भाऊ बेपत्ता….

⚡बांदा ता.२२-: वडील ओरडल्याच्या रागातून दोन शाळकरी भाऊ घर सोडून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वडिलांनी बांदा पोलिसात बेपत्ताची तक्रार दाखल केली आहे.मोठा मुलगा सिंगनिया कुमार (वय १६) व त्याचा लहान भाऊ हसमुख कुमार (वय १४) अशी बेपत्ता झालेल्या भावांडांची नावे आहेत. याबाबत वडील बाबुराव चौहान यांनी तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

Read More
You cannot copy content of this page