कै दादा ठाकुर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संजीव राऊत प्रथम…

मालवण दि प्रतिनिधीवाचन कला विकास समिती त्रिंबक संचलित ‘कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक’ यांचे वतीने घेण्यात आलेल्या कै. दादा ठाकूर स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेतसंजीव आत्माराम राऊत, देवगड याने प्रथम क्रमांक पटकावला असून सायली गुरुनाथ म्हाडगुत, मसुरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे कै. दादा ठाकूर स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा…

Read More

आमदार नितेश राणे यांचा उबाठा पक्षाला जोरदार धक्का…

माजी शहर प्रमुख विलास सरवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश:राणेंनी पक्षात केले स्वागत.. ⚡वैभववाडी ता.२३-: वैभववाडी तालुक्यात आमदार नितेश राणे यांनी उबाठा पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. उबाठा पक्षाचे माजी शहर प्रमुख विलास सरवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्यां सर्व कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. विलास सरवणकर हे…

Read More

सिंपन प्रतिष्ठान यांच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त २८ रोजी सिंपन परिवार स्नेह स्नेहमेळाव्याचे आयोजन….

⚡वैभववाडी ता.२३-: सिंपन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त २८ एप्रिल रोजी सिंपन परिवार स्नेह स्नेहमेळाव्याचे आयोजन शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे सकाळी 10.30 वा. करण्यात आले आहे.   या निमित्त निमीत्त ओंकार भोजणे आणि भाऊ कदम,यांचे ‘करुन गेलो गाव’ हे रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाचा विशेष प्रयोग शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे, सकाळी १०:३० वाजता आयोजित…

Read More

विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करणे थांबवावे…

संतोष शिंगाडे: १० वर्षांच्या कार्यकाळात कोणती विकासकामे केली याचा लेखाजोगा जनतेसमोर मांडा.. देवगड(प्रतिनिधी)

Read More

गौरव हर्णे यांचा भाजपमध्ये प्रवेश…

कणकवली शहरात उबाठा गटाला धक्का ⚡कणकवली ता.२३-: शिवसेना उबाठा गटाच्या युवा सेनेचे कणकवली तालुका सरचिटणीस गौरव हर्णे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ओम गणेश निवासस्थानी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हर्णे यांच्या भाजप प्रवेशामुळे शहरात उबाठा गटाला धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशाच्यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,…

Read More

माजगाव येथे हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाला विशाल परब यांची भेट…

सावंतवाडी ता.२३-: श्री हनुमान मंदिर, माजगाव, खालची आळी येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी सन्मा.विशाल परब यांनी उपस्थित राहून देवदेवतांचे मनोभावे दर्शन घेत उपस्थितांना हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. श्री हनुमान सर्वांना सुख समृद्धी दीर्घायुष्य देवो, अशी प्रार्थना व्यक्त केली. बजरंग बलीच्या दर्शनाने एक प्रकारची…

Read More

कणकवलीत फ्लॅट चोरट्यांनी फोडला…

सकाळी घटना आली उघडकीस: 45 हजारांचा मुद्देमाल लंपास.. ⚡कणकवली ता.२३-: शहरातील कणकवली काॅलेज रस्त्यावरील डिचोलकर बिल्डिंग येथील डॉ. विकास एन. एम. यांच्या बंद असलेला फ्लॅट चोरट्यांनी फोडला. चोरट्यांनी हॉलमध्ये असलेल्या कपाटातील 15 हजार रुपये व 30,000 किमतीची सोन्याची चैन असा मिळून जवळपास 45 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी 9.15 वा. सुमारास उघडकीस…

Read More

शेर्पे घरफोडीतील आरोपींना अटक…

⚡कणकवली ता.२३-: शेर्पे – मुस्लिमवाडी येथील शैरफुद्दीन अब्दुल लतिफ जैतापकर (60) यांच्या बंद घर फोंडून कपाटातील 8 हजार 500 रुपये लंपास करणारे चोरटे धीरज यशवंत जाधव (29) व राकेश यशवंत जाधव (26, दोन्ही रा. कुरंगवणे – बौद्धवाडी) या सख्ख्या भावांना कणकवली पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये जेरबंद केले. याकामी पोलिसांना श्‍वानपथकाचेही विशेष सहकार्य लाभले. वरील संशयितांनी…

Read More

२००५ मध्ये राडेबाज विकृती वेंगुर्ल्यात आणायचं काम राणेंनी केलं…

विनायक राऊत:थापाड्या लोकांना घरी बसवण्यासाठी गावाच्या बाहेर हद्दपार करा.. ⚡वेंगुर्ले ता.२३-: वेंगुर्ल्यातील चिपी विमानतळ स्वतः उद्योग मंत्री असताना नारायण राणे यांनी खाजगी ठेकेदाराला का दिल? ते एमआयडीसीच्या माध्यमातून का केलं नाही? तर विमानतळाच्या नावावर त्यांना ९३७ एकर जमीन सौभाग्यवतींच्या नावावर असलेल्या हॉटेलच्या नावे हडप करायची होती. आणि त्या एअरपोर्ट मध्ये ठेकेदाराबरोबर त्यांना पार्टनरशिप घ्यायची होती….

Read More

हेवेदावे बाजूला ठेऊन नारायण राणे यांना केंद्रात मंत्री म्हणून पाठवण्यासाठी काम करा…

सचिन वालावलकर:दीपक केसरकर यांच्या प्रेमापोटी महायुतीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवा.. ⚡वेंगुर्ले ता.२३-: आज महायुतीच्या माध्यमातून या लोकसभा निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यामुळे गावागावात युतीतील पक्षातील पदाधिकारी यांच्यामध्ये असलेले हेवेदावे बाजूला ठेऊन नारायण राणे यांना केंद्रात मंत्री म्हणून पाठवण्यासाठी काम करा. दीपक केसरकर यांनी केलेली विकासकामे घराघरात पोचवा. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना योजनेचा लाभ…

Read More
You cannot copy content of this page