कणकवली अवकाळी पावसाची हजेरी…

ठिकठिकाणी पडझडीच्या घटना : अनेक गावांमधील विद्युत पुरवठाही खंडित.. ⚡कणकवली ता.१६-: तालुक्यात दुपारच्या सत्रात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पावसामुळे अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.हळवल गावात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते. याच गावात काही ठिकाणी शेत घर व शेती पंचावरील छप्पर उडून…

Read More

खारेपाटणमधील नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद…

कणकवली : भगवान गौतमबुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबसाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त बौद्ध सेवा संघाच्या खारेपाटण विभागातर्फे खारेपाटण-पंचशीलनगर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याचा 50 जणांनी लाभ घेतला.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत कांबळे, डॉ. सिद्धार्थ तांबे, अशोक कांबळे, पत्रकार संतोष पाटणकर, संदीप पाटणकर, मनोज पाटणकर,…

Read More

गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी…

⚡कणकवली ता.१६-: शिवशौर्य प्रतिष्ठान व कोकण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ गगनगडाचेे ट्रस्टी संजयसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उभारण्यात आला. यावेळी दिगंबर राऊत, अजित कुडकर, प्रसाद भोई, गणेश माने, साई इंगळे, सुजित शेंगाळे, साक्षी इंगळे, अमामिका भगत, प्रवीण शेंगाळे, दशरथ इंगळे, देविदास शेंगाळे यांच्यासह दुर्गसेवक, धारकरी बंधू, रणरागिणी,…

Read More

आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध…

विशाल परब: शतक महोत्सवाचे शानदार उद्घाटन.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: गावचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थाने गावात किती सोयी सुविधा उपलब्ध आहेत यावर अवलंबून आहे. गावात पायाभूत सुविधांचा असलेला अभाव दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. असा विश्वास युवा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केले. दरम्यान आसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद…

Read More

दाणोली समर्थ साटम महाराज मंदिरात दत्तयाग कार्यक्रम…

१७ व १८ मे ला आयोजन ; मुंबई केळवा रोड सेवाश्रमाचा पुढाकार.. सावंतवाडी ता.१६-: मुंबई केळवा रोड येथील श्री समर्थ साटम महाराज सेवाश्रम यांच्यावतीने शुक्रवारी १७ व १८ मे रोजी दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात श्री दत्तयागाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त समाधी मंदिरात शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता संकल्प, गणेश पूजन, त्यानंतर दहा हजार जप…

Read More

दत्तप्रसाद मयेकर यांचे निधन…

⚡कणकवली ता.१६-: वागदे आर्यादुर्गा मंदिरनजीक राहणारे दत्तप्रसाद उर्फ बंड्या विष्णू मयेकर (वय 55) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवार 16 मे रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत शांत, मनमिळाऊ असलेल्या दत्तप्रसाद यांचे कणकवली तहसील कार्यालयानजीक भवानी झेरॉक्स व डीटीपी टायपिंगचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना छातीत दुखू लागल्याने एका खाजगी…

Read More

श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.१६-: श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथे १९८७/८८ मध्ये दहावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजार ५५५ रुपयांची देणगी तसेच स्मरणिकेसाठी २० हजार रुपयांची देणगी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.विद्यालयात सन १९८८ शालान्त परीक्षेतील माजी विद्यार्थी ३५ वर्षानी एकत्र आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार…

Read More

कुंदे येथील आदिशक्तीस्वरूपा श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा सोळावा वर्धापनदीन उत्साहात साजरा…

⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ तालुक्यातील कुंदे येथील आदिशक्तीस्वरूपा श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा सोळावा वर्धापनदीन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.यनिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. सत्यनारायण पूजा झाल्यानंतर महाआरती, महाप्रसाद, महिलांचे हळदीकुंकू आदी कार्यक्रम संपन्न झालेत. देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे…

Read More

समर्थनगर परिसरातील विहिरीत आढळला मृतदेह..

कणकवली : शहरातील वरचीवाडी येथील समर्थनगर परिसरातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हा प्रकार बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.समर्थनगर परिसरात संजय गणेश हर्णे यांची विहीर आहे. या परिसरात हर्णे यांचे बुधवारी सकाळी कामगार काम करण्यासाठी गेले असता विहिरीत त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. कामगारांनी या घटनेची माहिती हर्णे यांना…

Read More

पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज रहा…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे सर्व विभागांना आवाहन ⚡कणकवली ता.१५-: पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही नैसर्गिक आपत्तीची घटना घडल्यास तातडीने तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा. तसेच सर्व अत्यावश्यक विभाग व यंत्रणांनी सतर्क राहिले पाहिजे. पुरस्थिती, घाटरस्त्यावर दरडी कोसळणे अशा समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाला कळविण्यासोबतच जबाबदारी दिलेल्या विभागांनी उपायोजनाही सुरू कराव्यात. या कालावधीत सर्व विभाग व यंत्रणांनी अलर्ट…

Read More
You cannot copy content of this page