पुणे हिट अँड रन प्रकरणात सुप्रिया सुळे गप्प का…?

आमदार नीतेश राणे यांचा सवाल; 4 जूनला एनडीएचा मोठा विजय होणार.. ⚡कणकवली ता.२३-: पुणे हिट अँड रन प्रकरणात शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे गप्प का ? शरद पवार गटाकडून या प्रकरणात कोणती प्रतिक्रिया का येत नाही ? अग्रवाल आणि पवार कुटुंब यांचे काय संबंध आहेत काय ? आरोपीला दिलेला वकील पवार कुटुंबियांच्या घनिष्ट संबंधांतील असल्याची…

Read More

कारसहित चालक पोलिसांचा ताब्यात…

कणकवली ः जानवली येथील मुंबई-गोवा महामार्गावरून चालणारा पादचारी अनिल कदम यांना अज्ञात कारने जोरदार धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचालकाने धूम ठोकली होती. अखेर कणकवली पोलिसांनी पुणे-निगडी येथून कारसहित चालकाला ताब्यात घेतले.जाधव यांना धडक देऊन पसार झालेली कार ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक समरेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे…

Read More

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावेत…

महामार्ग प्राधिकरणाकडे प्रवासी संघाची मागणी.. ⚡कणकवली ता.२३-: मुंबई-गोवा माहामार्गवरील अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे निवेदनाद्वारे महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम झाल्यानंतर या मार्गावर अपघात होण्याचे प्रामण वाढले. जानवली येथील सगल झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू…

Read More

शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करावी…

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे कणकवली प्रवासी संघाची मागणी.. ⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी व उपचार घेण्यासाठी येणार्‍या नागरिकांना योग्यरित्या अारोग्य सोसीसुविधांचा लाभ मिळत नाहीत. परिणामी त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालून आरोग्य यंत्रणा सक्षम…

Read More

भीमराव पांचाळे यांनी दिले गझल लेखन व गायनाचे धडे…

गजल सागर प्रतिष्ठान व अखंड लोकमंचतर्फे कणकवलीत कार्यशाळेचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२३-: गजल सागर प्रतिष्ठान मुंबई व अखंड लोकमंच कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील नगरवाचनालय सभागृहामध्ये नुकतीच गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय गझल लेखन व गायन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला महाराष्ट्र व गोव्यातून विविध गजल लेखक व गजल आवड असणार्‍या श्रोत्यांनी…

Read More

अवकाळी मुसळधार पावसाने मालवणवासीयांना झोडपले…

वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छपरांची पडझड:नागरिकांची उडाली धावपळ.. ⚡मालवण ता.२२-: आज सायंकाळी आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने मालवणवासीयांना अक्षरशः झोडपून काढले . जोरदार पर्जन्यवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छपरांची पडझड झाली असून झाडे वीज पोल यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या लखलखटामुळे घरगुती विजेची साहित्य, इन्व्हर्टर, जनरेटर यांची मोठी नुकसानी झाली असून या वादळी पावसाने…

Read More

हरकुळ बु. येथील कार-दुचाकी अपघातात तिघे जखमी…

⚡कणकवली ता.२२-: कारची दुचाकीला समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारसह तिघे किरकोळ जखमी झाले. हा अपघात कणकवली-कनेडी मार्गावरील हरकुळ बु. येथील भाटदुकान नजीक मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक अजय रामचंद्र मालवणकर (28, रा. मालवण) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोहसिन नूर मोहमंद शेख (34, रा. हरकुळ बु. शेखवाडी) हे आपल्या दुचाकीवरून…

Read More

पाणीटंचाईची झळ बसू नये म्हणून यंत्रणांनी दक्षता घ्यावी…

आमदार नीतेश राणेंची सूचना ः जलजीवन, जिल्हा नियोजनच्या विविध कामांचा घेतला आढावा.. ⚡ओरोस ता.२२-: जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामीण भागातील विविध विकास कामाला चालला देण्यासाठी व विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या नादुरुस्तीमुळे त्या भागातील निर्माण झालेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या समवेत बैठक घेत विविध प्रश्न सोडविण्याच्या…

Read More

जानवलीतील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा…

आमदार नीतेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. ⚡कणकवली ता.२२-: जानवली येथे सातत्याने होणारे अपघात महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे होत आहे. या अपघातात निरपराधांचे बळी जात आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने उपाययोजना कराव्यात. वाहनांचा स्पीड नियंत्रित रहावा यासाठी गतिरोधक आणि माहिती फलक ठिकठिकाणी लावावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या….

Read More

पुन्हा अपघात झाल्यास हायवे बंद करू…

जानवली ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा… ⚡कणकवली ता.२२-: मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली येथे झालेल्या अपघातांमध्ये मृत झालेल्या कुटुंबीयांना राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावी व महामार्गबाबतच्या 16 समस्यांबाबत जानवली ग्रामस्थ अाक्रमक झाले. यापुढील काळात जानवली येथे अपघात झाला तर हायवे बंद करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावर महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव व उपअभियंता…

Read More
You cannot copy content of this page