वृक्ष तोडीसाठी सरसकट ५० हजाराचा दंड अट रद्द करा…
अन्यथा मंत्र्यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करा:सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांचा इशारा.. सावंतवाडी : वृक्ष तोडीसाठी जुन्या कायद्यात एक हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र आता वृक्ष तोडीसाठी सरसकट ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारचा हा निर्णय हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे. वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरासमोर सत्याग्रह करण्याची तयारी…
