विद्यार्थ्यांनीनी सैनिकांसाठी बनविलेल्या राख्या या त्यांच्यासाठी ऊर्जा निर्माण करणाऱ्या ठरतील…
आत्मज मोरे यांचे प्रतिपादन:भंडारी ज्युनिअर कॉलेजच्या “एक राखी सैनिकांसाठी- सीमेवरच्या भावासाठी राख्या” वितरित कार्यक्रम संपन्न.. मालवण दि प्रतिनिधीआपल्या देशाच्या सीमेवर पहारा देऊन सैनिक देशाचे रक्षण करत असतात. त्यांच्यामुळेच आपण सामान्य नागरिक देशात चिंतामुक्त होऊन जीवन जगत असंतो. सीमा सुरक्षित नसतील तर परकीय आक्रमणाने आपले जगणे हलाखीचे होईल. प्रतिकूल परिस्थितीत सैनिक देश रक्षणाचे काम करत असतात,…
