राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे विटंबना शासन निर्मित…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी:माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी.. ओरोस ता २६हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना ही शासन निर्मितीतच आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे माजी खा विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोकुळाष्टमी उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२६-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हाथी घोडा पालखी..जय कन्हैया लाल की…’ असा जयघोष, श्रीकृष्ण-राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून लावले जाणारे थर अशा उत्साहाच्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. ‘गोविंदा आला रे आला……’ या…

Read More

कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त…

⚡कणकवली ता.२६-: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आमदार वैभव नाईक यांनी मालवणीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय लक्ष करत स्वतः हातात दांडा घेऊन फोडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून कणकवलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर तातडीने पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read More

शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून पुतळ्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालं आहे का…?

अर्चना घारे – परब यांचा सवाल:दोशींवर कडक कारवाई करा.. सावंतवाडी – सिंधुदुर्गातील मालवण मध्ये राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल याची जनतेला खात्री असते. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर…

Read More

मळेवाड चिमुकली मृत्यू प्रकरणी जामीनावर सुटका…

⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड येथील चिरेखाण येथील चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या दत्ताराम शंकर राऊळ,इराप्पा अमराप्पा गौडा,प्रकाश कृष्णपा लमाणी याची न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयाच्या जामीनावर मुक्तता केली.सदर कामी पुढील तपासा करिता दोन दिवसाची पोलीस कोठडीची मागणी तपासणीक अंमलदार यांनी केली होती. परंतु पोलीस कस्टडीसाठी नमूद कारणे ही निरर्थक असून पोलीस कस्टडी करिता सबळ…

Read More

तरुणीचा विनयभंग प्रकरणी एकास अटक…

⚡कुडाळ ता.२६-: कामावर जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका संशयताला पोलिसांनी अटक केलीया प्रकरणी तालुक्यातील तरुणीने कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहेत्यावरून त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखलं करण्यात आला आहे.

Read More

दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा…

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची मागणी:घटना दुर्दैवी असल्याची व्यक्त केली भावना.. ओरोस ता २६मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे. त्यामुळे यात दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.इर्शाद शेख यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याच्या तडाख्यात कोसळला…

शिवप्रेमी नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी राजकोट येथे धाव:नित्कृष्ट काम केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा; वैभव नाईकांची मागणी.. ⚡मालवण ता.२६-: नौसेना दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौसेनेतर्फे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज सोसाट्याच्या वाऱ्याच्या तडाख्यात कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुतळा कोसळल्याचे कळताच मालवण मधील तमाम शिवप्रेमी नागरिक व राजकीय पुढाऱ्यांनी राजकोट…

Read More

शिवसेना उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी सोनू दळवी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२६-: शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा संपर्क मोठा आहे. गेली पंधरा वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनू दळवी यांचे सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा, जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

Read More

गणेशोत्सव कालावधीत जनतेच्या समस्या सोडवा…

संदेश पारकर यांची मागणी:सिंधुदुर्ग ला पश्चिम महाराष्ट्र शी जोडणारे अनेक घाट अद्याप नादुरुस्त.. ⚡कणकवली ता.२६- : गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या हिताच्या रस्त्यांची दुरावस्था, विजवीतरण, एसटी बस फेऱ्या आणि मोबाईल नेटवर्क आदी महत्वाच्या प्रश्नांकडे शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत आवाज उठवला. ग्रामीण भागातील रस्त्यांवर असलेले सरसकट खड्डे बुजविणे, रस्त्यालगत ची झाडी कापणे आदी बाबी…

Read More
You cannot copy content of this page