शिवपुतळ्यावरून राजकारण करणाऱ्यांचा हिशोब जनताच करणार…

जरांगे पाटील:शिवपुतळा दुर्घटनेतील जे दोषी आहे ते सुटले नाही पाहिजेत.. ⚡मालवण ता.०१-:शिवरायांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना आहे, आमच्या भावना दुखावल्या आहेत. या विषयावरून सत्तधारी व विरोधक राजकारण करत आहेत. छत्रपतींच्या नावे राजकारण करू नका. सत्ताधारी व विरोधक यांनी राजकारण खालावले असून जनता या दोघांनाही सुट्टी देणार नाही, जनताच यांचा हिशोब करणार, असा इशारा मराठा…

Read More

पुन्हा एकदा रक्तदाता धावले,हृदयरुग्णाचे प्राण वाचवले…!

⚡सावंतवाडी ता.०१-: येथील सामाजिक कार्यकर्ते व नेहमीच रक्तदान करून समाजात आदर्श असे कार्य करणारे युवा रक्तदाता संघटनेने पुन्हा एकदा आपल्या आदर्श अशा समाजकार्याची झलक दाखवली आहे. सविस्तर वृत्त असे की, आज बांदा येथील अजित केसरकर या रुग्णाला गोवा बांबोळी येथील रुग्णालयमध्ये हृदयाच्या ऑपरेशन दरम्यान ओ-पॉझिटिव्ह (O+) या रक्त गटाच्या ५ रक्त पिशवींची अत्यंत तातडीची आवश्यकता…

Read More

इन्सुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शासकीय बालचित्रकला स्पर्धेसाठी निवड…

⚡बांदा ता.०१-: चालू शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या शासकीय तालुकास्तरीय बालचित्रकला स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. गट क्रमांक ४ मध्ये सोहम विलास गावडे आणि गट क्रमांक ३ मध्ये मयुरी गुरुनाथ पाटील हिने यश प्राप्त केले. दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री. आजगावकर…

Read More

कुडाळमध्ये भाजपने केला महाविकास आघाडीचा निषेध…

⚡कुडाळ ता.०१-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या निषेधार्थ कुडाळ तालुका भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी यापूर्वी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा समाचार घेतला.मालवण येथील राजकोट…

Read More

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला सत्तेत सहभाग मिळावा…

ना. रामदास आठवले:पुतळ्याच्या कोणी भ्रष्टाचार करू शकतो का..? याचा विचार आरोप करणाऱ्यानीच करावा. कणकवली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष वाढविण्यासाठी मराठा समाज, कुणबी समाज त्याचप्रमाणे अन्य बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या घटकांना एकत्र घेऊन संघटनेचा विस्तार करावा लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी लवकरच मेळावा घेण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला सत्तेत सहभाग…

Read More

अणसूर पाल हायस्कूलला फिट इंडिया मानांकन…

⚡वेंगुर्ला ता.०१-: राष्ट्रीय क्रीडा सप्ताहानिमित्त २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अणसूर पाल हायस्कूलने विविध क्रीडा विषयक उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले. त्याबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार व फिटइंडिया यांच्यावतीने अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेला फिट इंडिया मानांकनाचे सन्मानपत्र व फिट इंडिया फ्लॅग प्राप्त झाले आहे. या मानांकनावर राष्ट्रीय क्रीडादिनी एकता विष्णोई मिशन…

Read More

उभादांडा शाळा नं.३ला स्मार्ट टि.व्ही.संच भेट…

⚡वेंगुर्ला ता.०१-: विज्ञानाची कास धरल्याशिवाय वेगवान जगाचा सामना करता येणार नाही. त्यासाठी जगाशी सतत संपर्कात राहणे गरजेचे आहे. तुमच्या डिजिटल शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी स्मार्ट टि.व्ही.संच शाळेला भेट देण्यात आले असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांनी केले.

Read More

पावसाळी क्रीडा स्पर्धेत वेतोरे हायस्कूलचे यश…

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा २४ ऑगस्ट रोजी पार पडल्या. यात वेतोरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १४ वर्षाखालील मुलींच्या तर १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुलींच्या कॅरम स्पर्धेत भक्ती कानडे प्रथम तर मुलांमधून अर्थव तेंडुलकर प्रथम, १९ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत सौरभ धारगळकर प्रथम व…

Read More

वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन”…

⚡वेंगुर्ला ता.०१-: राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पण टिका करण्याचे काम करीत आहेत. म्हणुन त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी भाजप च्या वतीने वेंगुर्ले तालुका कार्यालया समोर आज “महाविकास आघाडी चा निषेध आंदोलन” करण्यात आले. यावेळी…

Read More

विशाल परब यांच्याकडून आरवली ग्रामवासियांना चतुर्थीची आगळी भेट…

खड्डेमय रस्त्याच्या धोक्यातून वाचवले, स्वखर्चाने गावच्या खराब रस्त्यांची करून दिली दुरुस्ती.. ⚡सावंतवाडी ता.०१-: आरवली गावचा ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा रस्ता प्रचंड खड्डेमय झाल्याने आरवली ग्रामस्थांना वाहतूक करताना धोका संभवत होता. निधीची तरतूद नसल्याने आणि गणेशचतुर्थी तोंडावर असल्याने यातून मार्ग निघावा म्हणून आरवली सरपंच मनोज कांबळी यांनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना मदतीसाठी…

Read More
You cannot copy content of this page