शिवपुतळ्यावरून राजकारण करणाऱ्यांचा हिशोब जनताच करणार…
जरांगे पाटील:शिवपुतळा दुर्घटनेतील जे दोषी आहे ते सुटले नाही पाहिजेत.. ⚡मालवण ता.०१-:शिवरायांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना आहे, आमच्या भावना दुखावल्या आहेत. या विषयावरून सत्तधारी व विरोधक राजकारण करत आहेत. छत्रपतींच्या नावे राजकारण करू नका. सत्ताधारी व विरोधक यांनी राजकारण खालावले असून जनता या दोघांनाही सुट्टी देणार नाही, जनताच यांचा हिशोब करणार, असा इशारा मराठा…
