रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आले की भीती वाटते…

आमदार दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया…

*⚡सावंतवाडी ता.२९-:* भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे माझे चांगले मित्र आहेत. ते जिल्ह्यात आले की, भीती वाटते. परंतु, ते पैशाचा वापर करतात की नाही हे मात्र मला माहित नाही. ते बिल्डर असल्याने पूर्वीपासूनच श्रीमंत आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिले आहे.

You cannot copy content of this page