जल, जंगल आणि जमीन संवर्धनासाठी ‘राखणदार’ पदयात्रेची हाक…
⚡बांदा ता.०५-: जल, जंगल आणि जमीन या विषयांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘राखणदार’ पदयात्रा येत्या १३ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. या पदयात्रेचा पहिला टप्पा गोवा-वेंगुर्ला मार्गावर पार पडणार असून, खानापूर तालुक्यातील कणकुंबी श्री माऊली देवी मंदिरापासून ते सोनुर्लीतील श्री माऊली देवी मंदिरापर्यंत हा प्रवास होणार आहे.पर्यावरण संवर्धन, वनसंपत्तीचे जतन, जलस्रोतांचे…
