Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे २०-२१ जून रोजी निवड चाचणी…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी, कुडाळ येथे जिल्हा निवड चाचणी 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० आणि २१ जून रोजी संत राऊळ महाराज बॅडमिंटन अकादमी, कुडाळ येथे हि जिल्हा निवड चाचणी 2026 होणार आहे.या स्पर्धात्मक निवड चाचणीत सिंधुदुर्ग जिल्हामधून १५० पेक्षा जास्त खेळाडू बॅडमिंटन मध्ये आपला…

Read More

राजन नाईक यांची अक्कल गुडघ्यात…

अरविंद करलकर यांचा पलटवार :राजन नाईक यांनी आपला व्यवसाय जाहीर करावा.. कुडाळ : मला कमिशन एजंट म्हणणाऱ्या उबाठा तालुका प्रमुख राजन नाईक यांनी त्यांचा व्यवसाय कोणता हे आधी जाहीर करावे राजन नाईक तालुका प्रमुख झाले आणि वैभव नाईक, विनायक राऊत, अमरसेन सावंत यांचा पराभव झाला. माझी लायकी काढणाऱ्या राजन नाईक यांनी त्यांची अक्कल गुडघ्यात का…

Read More

वकिलांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य…

ऍड. संग्राम देसाई :महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी.. कुडाळ : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही दुसऱ्यांदा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत निवडून आलेले ऍड. संग्राम देसाई यांनी…

Read More

महागाई, गॅस टंचाई व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक…

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर तहसीलदार-प्रांत यांना निवेदन; आमदार दीपक केसरकर यांचा ही केला निषेध.. ⚡सावंतवाडी ता.१० : वाढती महागाई, गॅस सिलेंडर दरवाढ, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निष्क्रिय आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेचाही…

Read More

हा तर सर्वांचा विजय…

ऍड. संग्राम देसाई :ऍड. संग्राम देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव,महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत देदीप्यमान यश.. ⚡कुडाळ ता.१०-: महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत मिळालेला हा विजय माझा एकट्याचा नसून मला अहोरात्र साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी वकिलांचा, हितचिंतकांचा आणि मला नेहमीच ऊर्जा देणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गवासीयांचा आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवणे यासाठी…

Read More

ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी सक्ती रद्द करा…

पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका — मनिष दळवी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना पत्र पाठवून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ मध्ये AGRISTACK फार्मर ID सक्तीचा न करण्याची विनंती केली आहेशासन निर्णयानुसार योजनेत माहिती भरताना फार्मर ID बंधनकारक करण्यात आला आहे….

Read More

एकाच रात्री सहा बंद घरांवर घरफोडीचा प्रयत्न…

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील नडगीवे येथील धुरीभाटले वाडीमध्ये एकाच रात्री तब्बल सहा बंद घरांवर अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या वाडीत अनेक कुटुंबे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबईत…

Read More

ऍड. संग्राम देसाई यांचे कुडाळ रेल्वेस्थानकावर जल्लोषी स्वागत…

ऍड. देसाई यांचे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत यश:वकील आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानने दिल्या शुभेच्छा.. ⚡कुडाळ ता.१०-: महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि नामवंत विधीज्ञ ॲड. संग्राम देसाई यांनी सलग दुसऱ्यांदा घवघवीत विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांचे प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले असून,…

Read More

महायुती सरकारने महागाईच्या खाईत लोटले…

परशुराम उपरकर:महिलांना दीड हजार देऊन आता महागाई करत लूट चालू; राज्यात ५१ लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र.. ⚡कणकवली ता.१०-: महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना १५०० रुपये देऊन लाडकी बहीण योजना आणली. आता कार्यवाही करताना ५१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. तसेच २१ हजार शासकीय आणि निमशासकीय महिलांनी लाभ घेतले. २६ हजार पुरुष लाभार्थी आढळले आहेत….

Read More

प्लास्टिकमुक्त कलमठसाठी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम…

१ किलो प्लास्टिक जमा करा, २ किलो साखर मिळवा; सरपंचांच्या मानधनातून खर्च.. ⚡कणकवली ता.१०-: गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कलमठ ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी आपल्या घरात प्लास्टिक पिशव्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. घरात साचलेले प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायतीकडे जमा…

Read More
You cannot copy content of this page