Headlines

महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा…

-पालकमंत्री नितेश राणे:महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०१-: महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जन्म दाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत सामान्य नागरिकांच्या जीवनाशी महसूल विभागाचा थेट संबंध येतो. त्यामुळे या विभागाने केवळ प्रशासकीय जबाबदारी न पार पाडता जिल्ह्याच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग…

Read More

हवामान मापन केंद्रांतील त्रुटी तातडीने दूर करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश:फळपीक विमा नुकसानभरपाईतील त्रुटींचा सखोल आढावा; हवामान मापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०१-: जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. हवामान मापनातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नोंदविण्यात येणाऱ्या माहितीची काटेकोर पडताळणी करावी. हवामान मापनातील चुकीच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी, असे…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा सखोल आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि. १ (जि. मा. का.) : जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आलेली विविध कामे, राजकोट शिवसृष्टी प्रकल्प आणि देवगड नळपाणी योजनेचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी स्वतंत्र बैठका घेऊन सविस्तर आढावा घेतला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची प्रलंबित कामे…

Read More

आंबोली मानसून मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरातून सहकार्य…

पर्यावरणप्रेमींना सहभागाचे आवाहन:२१, १० व ५ किमी स्पर्धांसह रोख पारितोषिके; विविध संस्था, सामाजिक संघटना व पत्रकारांचे मोलाचे योगदान ⚡आंबोली, ता.०१-: सह्याद्री एडवेंचर अॅडव्हेंचर ग्रुप आंबोली-सांगली आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मानसून मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध संस्था, सामाजिक संघटना, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक तसेच पत्रकार व सोशल मीडियाचे मोलाचे सहकार्य…

Read More

अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध दाबलात तर जनतेला घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरू…

वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा :गणेश गावकर यांच्यावरील कारवाईचा केला निषेध.. ⚡कणकवली ता.०१-: देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असताना तो मोडून काढण्यासाठी राज्य सरकार प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम उपरकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. गणेश गावकर यांच्यावरील ॲट्रॉसिटी प्रकरणात राजकीय दबावाखाली…

Read More

वालावल येथे उद्या (२) गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान, स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती, वालावल आणि वालावल गावातील भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हा भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला सोहळा श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल येथे सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होणार आहे. या भजन स्पर्धेला परिसरातील विविध…

Read More

आंबोली मॅरेथॉन साठी ७०० हुन अधिक धावपटू सहभागी…

२१, १५, १० आणि ५ किमी गटात उद्या होणार स्पर्धा :मायकल डिसोझा आणि गजानन कांदळगावकर यांनी दिली माहिती.. ⚡कुडाळ ता.०१-: सह्याद्रि अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित उद्या रविवार 2ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून ७०० धावपटू सहभागी झाले आहेत अशी माहिती गजानन कांदळगावकर व मायकेल…

Read More

आंबोलीत उद्या मान्सुन मॅरेथॉन स्पर्धा..

विशाल परब यांच्या हस्ते होणार शुभारंभ; राज्यभरातून सुमारे हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित.. ⚡आंबोली, ता.०१-: सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली-सांगेली व सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित ‘आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६’ स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात या भव्य…

Read More

‘प्रवासी हेच दैवत’ ब्रीद जपत ३४ वर्षांची सेवायात्रा पूर्ण…

कणकवली डेपोचे सहाय्यक कारागिर संतोष भाट यांचा भावपूर्ण निरोप.. ⚡कणकवली ता.०१-: कणकवली डेपोचे सहाय्यक कारागिर संतोष भाट यांनी आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात “प्रवासी हेच आपले दैवत”हे ब्रीद अंगिकारुन एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि विनाखंड व्हावा, यासाठी गाड्या तांत्रिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यात त्यांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले…

Read More

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसाय संकटात…

कायमस्वरूपी वायरमन नियुक्त करा: सावित्री पालेकर यांची मागणी.. ⚡आंबोली, ता.०१-: महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे आंबोलीसह गेळे आणि चौकूळ परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसत असल्याचा आरोप आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केला आहे. मान्सून पर्यटन हंगाम सुरू असताना तासनतास वीज नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान…

Read More
You cannot copy content of this page