साधु संवाद, मिटवू वाद..
कुडाळ न्यायालयातील मध्यस्थी केंद्र ठरतेय वाद मिटविण्याचे प्रभावी व्यासपीठ:मध्यस्थी केंद्राचे पक्षकारांनी मानले आभार.. ⚡कुडाळ ता.०३-: न्यायालयीन प्रकरणांमुळे होणारा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी करून पक्षकारांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी कुडाळ दिवाणी न्यायालयातील मध्यस्थी केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या १२ ते १३ वर्षांपासून प्रलंबित असलेले दोन दिवाणी दावे मध्यस्थीच्या माध्यमातून नुकतेच तडजोडीने निकाली काढण्यात यश…
