आंबा बागायतदारांना पोकळ आश्वासने नको, नुकसान भरपाई द्या…
कुणाल किनळेकर:पालकमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात बागायदरांचे प्रश्न मांडण्याची मागणी.. ⚡कुडाळ ता.०९-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वाऱ्यावर पडू नयेत यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा काजू नुकसानीचे नुसतेच पाहणी दौरे करू नयेत.जिल्ह्यातील खराब हवामानामुळे फटका बसलेल्या सर्व बागायतदारांना पोकळ आश्वासने नको आहेत, तर उर्वरित विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून नुकसान भरपाई मिळवून द्यावी,…
