माठेवाडा येथील घरात बंद खोलीत आढळला मृतदेह…

⚡सावंतवाडी ता.२६-: माठेवाडा येथील घरात बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी (४५) यांचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना निदर्शनास आली. बंद दरवाजा फोडून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. मृतदेहाला दोन दिवस झाल्याचा अंदाज आहे. मयत तारी हे मूळ शिरोडा येथील आहेत. आठवडाभरा पूर्वी त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेल्याचे समजते. आजारपणामुळे…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोनुर्लीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२६-:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोनुर्ली-जाधववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने रविवार २८ करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी १०:३० वाजता आय केअर सावंतवाडी यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिर व…

Read More

श्री बांदेश्वर दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी…

कलशारोहणाचा 9 वा वर्धापन उत्साहात.. बांदा दि.25 (प्रतिनिधी)- बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्तहजारो भाविकांनी श्री बांदेश्वराचे दर्शन घेतले. “हर हर हर हर सांब सदाशिव” च्या गजराने सर्व वातावरण शिवमय झाले.या सोहळ्या निमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी श्री गणपती पूजन, देवतांस नारळ,…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू…

ओरोस : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग लाभार्थीना स्वयंरोजगारासाठी व इतर कारणांसाठी विविध लाभदिले जातात. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०% टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींची माहिती पुढील दोन दिवसांत संकलित करण्याचे आदेश सर्व पंचायत समित्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिलेले आहेत. ज्या व्यक्ती ४०% टक्के पेक्षा अधिक दिव्यांग आहेत अशा व्यक्तींनी…

Read More

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत जावे…

आम. निलेश राणे:कुडाळ मध्ये खरीप हंगाम बैठक:उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार.. कुडाळ : मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय पाहिजे ते विचारलं पाहिजे. आमचा शेतकरी तुमच्याजवळ येणार नाही, पण तुम्ही त्याच्याजवळ जाऊ…

Read More

संचमान्यते विरोधात २ मे रोजी माध्यमिक शिक्षकांचा एल्गार…

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा:जी ए सामंत यांची माहिती.. ओरोस ता २५नवीन शिक्षक संचमान्यता अध्यादेशाचे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाचे कमरडे मोडणार आहे. जिल्ह्यातील १९८ पैकी ९१ शाळा शून्य शिक्षकी होणार असून ६० शाळा एक शिक्षकी होणार आहेत. तर केवळ ४७ शाळांमध्ये पुरेसे शिक्षक राहणार आहेत. याशिवाय ७०० कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे हा आदेश…

Read More

मालवण धुरीवाडा येथे उद्या स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव

⚡मालवण ता.२५-:मालवण-धुरीवाडा येथील स्वामी समर्थ सदन येथे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव शनिवार दि. २६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शुक्रवार, दि. २५ रोजी सकाळी ७ ते शनिवार २६ रोजी सकाळी ७ पर्यंत अहोरात्र अखंड नामस्मरण होणार आहे. सकाळी ७.३० ते ९ पर्यंत…

Read More

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा…

विविध उपक्रमांचा शुभारंभ:माजी विद्यार्थी ए टी राणे यांच्याकडून महाविद्यलयाला दीड लाखाची देणगी.. कुडाळ : जागतिक पुस्तक दिन संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ग्रंथालयाच्या स्मार्ट टी.व्ही. नोटीस बोर्डचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इंग्रजी विभागातील स्मार्ट अँड्रॉइड टी.व्ही .चे देखील उद्घाटन सौ….

Read More

वालावल-हुमरमळा येथे २६ रोजी ‘स्वामी अन्नपूर्णा’ नाट्यप्रयोग…

कुडाळ : श्री अतुल बंगे मित्रमंडळ व हुमरमळा वालावल ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवार दिनांक २६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ :३० वाजता ट्रीकसीनवर स्वामी अन्नपूर्णा हे नाटक श्री रामेश्वर मंदिर हुमरमळा येथे सादर होणार आहे. या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्री स्वामी जयंतीचे औचित्य साधुन शनिवार दिनांक २६ रोजी श्री देव…

Read More

ऊस क्षेत्रात क्रांतिकारी संशोधन करून ३५ कांड्या पर्यंत उंच ऊस जात तयार करण्याचा माणस…

शरद पवार; दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकारच्या पाठीशी ठाम.. आंबोली,ता.२५: कृषी क्षेत्रात उसाची नवी क्रांती होण्यासाठी महत्वपूर्ण संशोधन यशस्वी करण्याचा प्रयत्न आंबोली येथे सुरु असून ३५ कांड्या पर्यंत उसाची उंची वाढणार आहे त्यातून जास्त साखर उत्पन्न मिळेल त्यासाठी आढावा बैठक घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस संशोधन केंद्र आंबोली येथे…

Read More
You cannot copy content of this page