कनेडी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू…

कणकवली : सांगवे – आंबेडकरनगर येथील अमित भिकाजी कांबळे ( वय ४६) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कनेडी बाजारपेठेतील पिकअप शेड येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कनेडी बाजारपेठेतील एका पिकअप शेडमध्ये अमित कांबळे हे बेशुद्धा अवस्थेत पडलेले श्री. काणेकर यांना दिसून आले. त्यांनी कनेडी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना…

Read More

उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत केला प्रवेश…

मालवण दि प्रतिनिधीमालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मतदार संघात सुरु केलेल्या विकास कामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी देवली येथील उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. अलीकडच्या काळात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेला धक्यावर धक्के देण्यास सुरुवात केली असून आज…

Read More

रस्त्यांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे महेंद्रा थार गाडी हायवेवर पलटी…

⚡सावंतवाडी ता.२५-: गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्त्यावर पाणी साचल्याने महेंद्रा थार गाडीचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत वाहन चालकाला बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने मोठा अनार्थ टळला. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे….

Read More

राज्यातील सर्वाधिक पाऊस असणाऱ्या आंबोलीत पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजणी करण्याची मागणी: अनिल चव्हाण…

आंबोली,ता.२४: देशात तिसऱ्या आणि राज्यात सर्वाधिक पाऊस असणाऱ्या आंबोली चा पाऊस मोजण्याच्या प्रक्रियेचेच तीन तेरा वाजवले आहेत. याकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे. आंबोली मध्ये ब्रिटिश काळापासून पाऊस मोजला जातो. पारंपरिक पद्धतीने पाऊस मोजण्याचे काम अनेक वर्षे अगदीच तुटपुंज्या नाम मात्र…

Read More

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश…

केटी बंधाऱ्याच्या प्लेट काढायला सुरुवात.. कणकवली : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज सकाळी केटी बंधाऱ्याच्या पहाणी केली होती. दरम्यान उन्हाळ्यात घातलेल्या लोखंडी प्लेट तशाच असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टी होऊन। पाणी नागरिकांच्या शेतात, घरांत शिरले तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला होता. सुशांत नाईक यांच्या मागणीची दखल घेऊन लघु पाट बंधारे…

Read More

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा…

भाजपा तालुका कणकवली चे आयोजन.. कणकवली : भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शोर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजेप्रती असलेली तळमळ, तसेच धार्मिक आणि सामाजिक कामामधील सहभाग यामुळे त्या एक आदर्श शासिका आणि जनसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जीवनातून…

Read More

कणकवली शहरातील कणकनगर येथील केटी बंधाऱ्याच्या प्लेट न काढल्याने नदीचे पाणी भरवस्तीत घुसण्याची शक्यता…

नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास याला जबाबदार कोण..?:युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी जात केली पाहणी.. ⚡कणकवली ता.२३ -: शहरातील कनकनगर व शिवशक्तीनगर येथील केटी बंधाऱ्याला उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी घातलेल्या प्लेट लघु पाटबंधारा विभागाने न काढल्याने नदीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे पाणी भरवस्थित घुसण्याची भीती येथील नागरिकांच्या मनात आहे. नदीने आपली पातळी ओलांडून पाणी नागरिकांच्या…

Read More

जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता…!

⚡सावंतवाडी ता.२४-: जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मंजिरी मनोहर कांबळे, मनोहर शरद कांबळे, प्रशांत सुभाष साटेलकर, मोतीराम विलास साटेलकर,* सर्व रा.साटेली यांच्याविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. देशमुख मॅडम यांनी सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी यांचे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश प्रकाश चव्हाण, अॅड. दत्तप्रसाद विश्वास ठाकूर, अॅड. केतन जाधव यांनी काम पाहिले. सदर…

Read More

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे…

पालकमंत्री नितेश राणे:महावितरणांच्या कामांसाठी विशेष पॅकेज आणणार.. ⚡ओरोस ता २४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे आदानप्रदान गतीने करावे, सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने…

Read More

महावितरणच्या वेंगुर्ले कार्यालयातील दोन अभियंता निलंबित…

आपत्कालीन परिस्थितीमद्ये कामात कसूर केल्याचा ठपका.. वेंगुर्ले:आपत्कालीन परिस्थिती असताना आणि मुख्यालय सोडू नये असे आदेश असताना कार्यालयात गैरहजर राहून कामात कसूर केला म्हणून महावितरण कंपनीचे उपविभाग वेंगुर्ले येथील उपकार्यकारी अभियंता अंकुश विजयराव कौरवार आणि शहर सहाय्यक अभियंता सचिन सखाराम उकंडे उकंडे या दोन अधिकाऱ्यांना महावितरणचे सिंधुदुर्ग मंडळ अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी अरविंद वनमोरे यांनी…

Read More
You cannot copy content of this page