वेळागर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यवसायिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे…
मालवणात पोलिसांचे निर्देश.. ⚡मालवण ता.०५-:वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर येथील समुद्रात पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ‘शक्ती’ वादळाच्या धोक्यामुळे बंदर विभागाने दोन नंबरचा धोक्याचा बावटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर मालवण किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांनी वेळागर सारखी दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे कडक निर्देश जिल्हा पोलिस प्रशासनाने पर्यटन व्यवसायिकांच्या बैठकीत दिले. वेळागर येथील…
