खासकीलवाडा कोठावळे पालण रस्त्याचे भूमिपूजन…

निवडणुकीत दिलेल्या शब्दाची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली वचनपूर्ती *💫सावंतवाडी दि.०१-:* खासकीलवाडा येथील कोठावळे पालण रस्ता गेले अनेक वर्ष रखडलेला होता. निवडणुकीत संजू परब यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करून अखेर रस्त्याचे भूमिपूजन आज ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते व नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक उदय नाईक, नगरसेवीका समृद्धी विरनोडकर उपस्थित होत्या.

Read More

तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

*💫सावंतवाडी दि३१-:* तालुक्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीवर त्याच्याच नात्यातील काही युवकांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Read More

सावरवाड गावात पोलिओ लसीकरण्यास शुभारंभ

*माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते शुभारंभ *💫सावंतवाडी दि.३१-:* सावरवाड गावात आज माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पोलिओ लसीकरण सुरू करण्यात आले होते.

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा १४ फेब्रुवारी रोजी भव्य मेळावा….

*💫मालवण दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा भव्य मेळावा रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०. ३० वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्यामध्ये जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधव यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन…

Read More

साटेली येथील मंदार धर्णे या क्रिकेटपटूचे निधन…

*💫दोडामार्ग दि.३१ सुमित दळवी-:* साटेली येथील मंदार धर्णे (३६) या क्रिकेटपटूचे रविवारी राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. मंदार हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. क्रिकेट खेळाची खूप आवड होती त्याच्या क्रीडा कौशल्याने त्याने कितीतरी सामने आपल्या नावावर करून घेतले होते. साटेली येथील संघातून क्रिकेटचे नेतृत्व करीत असे या खेळातून एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख मिळविली होती.शालेय…

Read More

वाफोली धरणाच्या दुरूस्तीसाठी जनआंदोलन….

पत्रकार परिषदेत वाफोली ग्रामस्थांचा लघुपाटबंधारे विभागाला इशारा *💫बांदा दि.३१-:* वाफोली धरणाला लागलेल्या गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. सन १९७५ मध्ये उभारलेल्या धरणाला गेल्या काही वर्षांपासून लागलेल्या गळतीमुळे व जीर्ण झालेल्या पाटामुळे मार्च महिन्यापासूनच वाफोलीवासियांना पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात आहेत. संबंधित विभागाने तातडीने…

Read More

केळुस कालवीबंदर अंगणवाडी पोलिओ लसीकरण…

*💫वेंगुर्ले दि.३१-:* केळुस कालवीबंदर येथील अंगणवाडी मध्ये आज पोलिओ लसीकरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी तेथे आलेल्या लहान मुलीस,स्वतःच्या हाताने पोलिओ डोस पाजला. यावेळी आशा स्वयंम सेविका सौ.सपना केळुसकर,अंगणवाडी सेविका सौ.किरण रेवणकर, गट प्रवर्तक रंजना खरात,केळुस उपकेंद्राच्या डाॅक्टर धनश्री हिरेमठ,ग्रामस्थ कृष्णा रेवणकर आदि यावेळी उपस्थित होते.

Read More

आमदारपेक्षा समाजसेवक म्हणून हाक द्या

भाजपा आमदार नितेश राणे;हरकुळ बुद्रुक वासीयांना दिला विकासकामे करून देण्याचा विश्वास *💫कणकवली दि.३१-:* उपकार हा शब्द तुमच्या आमच्यात नात्यात येता नये.मी तुमचा हक्काचा आमदार आहे.मुलगा, भाऊ या नात्याने हक्काने हाक द्या,कामे सांगा मी ती पूर्ण करेन असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी हरकुळ बुद्रुक वासीयांना दिला. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात जेवढे काम करू तेव्हढे…

Read More

अयोध्येतील श्रीराममंदिरसाठी सिंधुदुर्गात रामरथ…

निधी संकलनात जिल्हावासीयांनी हातभार लावावा ;आमदार नितेश राणे यांचे आवाहन;३ फेब्रुवारीपासून सिंधुदुर्गात कार्यक्रम *💫कणकवली दि.३१-:* अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माण निधी संकलन कार्यात जिल्हावासीयांचा हातभार असावा यासाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ३ फेब्रुवारीपासून रामरथ सिंधुदुर्गात दाखल होत आहे. श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्ट च्या माध्यमातून अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर बांधण्याचे कार्य सुरू आहे. या राष्ट्रीय…

Read More

राजकीय शक्तींच्या आक्रमणात कविता लिहिण्याची कसोटीच…

अकराव्या उगवाई काव्योत्सवात कवी प्राचार्य काजरेकर यांचे प्रतिपादन;आवानओल प्रतिष्ठानतर्फे कणकवलीत आयोजन *💫कणकवली दि.३१-:* समाजात घडणार्‍या बर्‍या-वाईट घटनांचा त्रास सहन करून कविता लिहिणाऱ्या कवींची संख्या मोठी आहे. मात्र समाजातील व्यंगावर बोट ठेवून लिहिणाऱ्या कवींना संरक्षण पुरवावे लागते. आज राजकीय शक्तींच्या आक्रमणात कविता लिहिण्याची कवींच्या दृष्टीने कसोटीच आहे, ही वाईट घटना असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि समीक्षक…

Read More
You cannot copy content of this page