शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला बहुजन मुक्ती पार्टीचे समर्थन

*💫सावंतवाडी दि.०७-:* केंद्र सरकारने भारतातील शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या तीन कायद्यांमुळे संपूर्ण देशातील शेतकरी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत असून, केंद्र सरकारने केलेले तीन कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकरी संघटनेकडून उद्या भारत बंद पुकारण्यात आले आहे. या बंद ला राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा सह बहुजन मुक्ती पार्टी यांनी समर्थन दिले आहे. याबाबत बहुजन मुक्ती…

Read More

गोवा बनावटीची दारू अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी सुकळवाड येथील एकास अटक

*ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली कारवाई मालवण (प्रतिनिधी) ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मालवण तालुक्यातील सुकळवाड वायंगणकरवाडी येथील जंगलमय भागात टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी प्रल्हाद अर्जुन वायंगणकर (वय-५५) याला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातील ९ हजार २०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान…

Read More

कणकवलीतील हायवेचे काम बंद पाडणार..!!

नगरसेवक शिशिर परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांचा इशारा *💫कणकवली दि.०७-:* कणकवली शहरात गांगो मंदिर व एस. एम.हायस्कूल जवळील महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत करण्यात आलेल्या सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी वारंवार करून देखील त्याची महामार्ग ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण कडून दखल घेतली गेली नाही.त्यामुळे कणकवली शहरातील अनेक वाहनांचे लहान-मोठे अपघात या अंडरपासच्या ठिकाणी घडत…

Read More

कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या कामाची खा. विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी

*💫कुडाळ दि.०७-:* कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून आज खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वालावलकर व ठेकेदार यांच्याशी चर्चा करत उर्वरित काम वेळेत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी जि. प. सदस्य राजू कविटकर, तालुकाप्रमुख राजन…

Read More

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या त्या दोन रेल्वे गाड्यांना मुदतवाढ…

*💫कणकवली दि.०७-:* कोकण रेल्वे मार्गा वरुन धावणाऱ्या गांधीधाम – तिरुनवेली – गांधीधाम व जामनगर – तिरुनवेली – जामनगर या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे . या दोन्ही गाड्यांचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे . गाड्यांना रत्नागिरी स्थानकात थांबा आहे . तिरुनवेली (०९४२४) साप्ताहीक गाडी ७ ते २८ डिसेंबर या कालावधीत दर सोमवारी पहाटे…

Read More

वैभववाडी तालुका संजय गांधी योजनेच्या 22 प्रकरणांना मंजुरी

प्रत्येक लाभार्थीला मानधन दुप्पट करण्याचा बैठकीत ठराव – *💫वैभववाडी दि.०७-:* संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती वैभववाडीची बैठक संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मंगेश लोके यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे नुकतीच पार पडली.यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना 13,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 7 व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना…

Read More

भारत बंदला सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचा पाठिंबा

वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय देखील बंद *💫मालवण दि.०७-:* शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर च्या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय कारणार आहेत, अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेले अकरा दिवस शांततामय आंदोलन सुरूच आहे. केंद्रसरकारने लागू केलेल्या कृषी…

Read More

ग्रामपंचायतींच्या सरपंच व प्रभाग सदस्य पदाची आरक्षण सोडत १६ डिसेंबर रोजी

प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात काढण्यात येणार सोडत *💫सिंधूदुर्गनगरी दि.०७-:* २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या सरपंच व प्रभाग सदस्य पदाची आरक्षण सोडत १६ डिसेबर रोजी त्या त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

Read More

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते मोऱ्यांची झालेली खेळणी खनिकर्म विभागाकडून दुरुस्ती करून मिळावी

समीर गावडे, गुरुदास गवंडे यांची मागणी : अन्यथा २६ जानेवारी रोजी जनआंदोलन *💫सावंतवाडी दि.०७-:* तालुक्यातील सोनुर्ली, वेत्ये आणि इन्सुली या गावांमध्ये असणाऱ्या काळया दगडांच्या खाणीवर करण्यात येणाऱ्या शक्तिशाली सुरुंग स्फोटामुळे निगुडे गावातील घरांना तडे जाऊन नुकसान झालेल्यांना भरपाई मिळण्याबरोबरच गावातून होणाऱ्या ओव्हरलोड खनिज वाहतुकीमुळे रस्ते मोऱ्यांची झालेली खेळणी खनिकर्म विभागाकडून दुरुस्ती करून मिळावी, अशी मागणी…

Read More

राज्यातील ‘जलक्रीडा’ सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली-:अस्लम शेख…

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या जलक्रिडा व्यवसायिकांनी घेतली मंत्री अस्लम शेख यांची भेट *💫मालवण दि.०७-:* राज्यातील जलक्रीडा सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग,मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रिडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची…

Read More
You cannot copy content of this page