नरडवे गावात राजकीय उलथापालथ…
शिवसेना (उबाठा) गटाला धक्का:ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश.. ⚡कणकवली ता.०७-:नरडवे गावाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. नरडवे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य दिपाली दिनकर कदम व बुद्धदास तातू कदम यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. जि.प. माजी अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत…
