पुलांची आणि रस्त्याची निवेदिता भरून काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा-: मायकल लोबो

दोडामार्ग ता.१४-:* सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या कार्यक्षेञात येणारे तिन्ही मार्गावरील रस्ते खराब झाले आहेत.काही ठिकाणी निविदा भरलेल्या ठेकेदारांनी कामे सुरू केली आहेत तर काही ठेकेदार यांनी निविदा भरुन कामे अडवून ठेवली आहेत याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.तेव्हा दोडामार्ग ते बांदा दोडामार्ग ते विजघर दोडामार्ग ते आयी मार्गावर ज्या ठेकेदारांनी पुलांची तसेच रस्त्यांची…

Read More

अथायु मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या वतीने १९ ,२० मार्च ला आरोग्य महाशिबिराचे आयोजन…

जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती सावंतवाडी ता.१४-:* अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सौजन्याने दोडामार्ग तालुक्यात साटेली-भेडशी येथे 19 मार्च 2022 शनिवार रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दिन हॉल येथे रविवार दिनांक 20 मार्च 2022 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत महाआरोग्य शिबिर आयोजित केली आहे. तसेच…

Read More

जंगली हत्ती कडून मोर्ले गावात उपद्रव

बांबू बेटे भेल्या माड शेती याचे नुकसान दोडामार्ग,दि.१४.-:* गेल्या काही दिवसांपासून दाखल झालेल्या जंगली हत्ती कळपाने पुन्हा एकदा आपला उच्छाद मांडला आहे त्यामुळे शेतकरी बांधव पुरता हैराण झाला आहे.हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे त्यामुळे शेतकरी बांधव यांना शेती बागायती करणे जगणे कठीण झाले आहे.हेवाळे बांबर्डे गावात दाखल झालेल्या हत्तींनी आता मोर्ले पाळये गावात…

Read More

रेवतळे येथे घराला आग;

आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला मालवण ता.१४-:* मालवण शहरातील रेवतळे येथे डॉ. हरीश परूळेकर यांच्या दवाखान्यानजीक राहणाऱ्या ममता प्रकाश वायंगणकर यांच्या राहत्या घराला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यावेळी डॉ. परुळेकर पती- पत्नीसह स्थानिक नागरिकांनी धावाधाव करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी तात्काळ या ठिकाणी धाव…

Read More

जिल्हा परिषदेच्या शौषखड्डा मोहिमेला मोठा प्रतिसाद

१३ हजार ७५४ मारले शौषखड्डे; दोन कोटी ३७ लाखांचे अनुदान वितरण सिंधुदुर्गनगरी ता १४ सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोषखड्डे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या वर्षी जिल्ह्यात १३ हजार ७५४ कुटुंबानी शोष खड्डे पाडले आहेत. त्यापैकी ९ हजार ५०० कुटुंबाना प्रति कुटुंब २ हजार ५०० रूपये प्रमाणे २ कोटी ३७ लाख ५० हजार एवढे अनुदान वितरित करण्यात…

Read More

असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांनी केली वचनपूर्ती

असरोंडी गावात पाण्याची व्यवस्था करत गैरसोय केली दूर कणकवली ता.१४-:* असरोंडी ग्रामपंचायत उपसरपंच मकरंद राणे यांनी स्थानिकाच्या समस्यांची दखल घेत दिलेले वचन पूर्ण केले आहे.असरोंडी गावात पाण्याची व्यवस्था करत मोठी गैरसोय दूर केली आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. कित्येक वर्ष असरोंडी ग्रामपंचायतमध्ये पाठपुरावा करूनही असरोंडी बौद्धवाडी मधील स्थानिकांना पाईप लाईनद्वारे पाणी देण्यास अडथळे…

Read More

आगामी निवडणूका स्वबळावर लढविणार-संजय पडते

*⚡वेंगुर्ला ता.१४-:* आगामी होणा-या नगरपरिषद, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असून त्यासाठी संघटना बांधणीसाठी वाडीवार गटप्रमुख नेमण्यात येणार आहेत. या गटप्रमुखांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री यांचे सहाय्यक पवार हे एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबिर घेणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी वेंगुर्ला येथे दिली. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आज…

Read More

भाजपाच्या निवेदनानंतर वेंगुर्ला-पणजी फेरी सुरु करण्याचे आश्वासन

वेंगुर्ला प्रतिनिधी-सद्यस्थितीत एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे एसटी वाहतूक हळुहळू सुरु होताना दिसत आहे. मात्र, जास्त भारमान असलेली पणजी एसटी सुरु करण्यात आलेली नाही. वेंगुर्ला-आगाराची पणजी एस.टी.ची फेरी येत्या आठ दिवसात सुरु करावी अन्यथा भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वेंगुर्ला आगार व्यवस्थापकांना भाजपा शिष्टमंडळाने दिला. दरम्यान, या निवेदनाची दखल घेत आगार…

Read More

पंचनाम्याचे कागद देण्यास टाळाटाळ केल्याने वनअधिकाऱ्याच्या विरोधात ठिय्या आंदोलन…

वनविभाग समोर सामाजिक कार्यकर्ते जयंत बेरगाव यांनी पुकारले ठिय्या आंदोलन…. सावंतवाडी ता.१४-:माजगाव येथील बदली पास पंचनामे व महत्त्वाचे कागदपत्र वन अधिकाऱ्यांनी गायब केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जयंत बेरगाव यांनी केला असून, वारंवार मागणी करूनही वन अधिकारी सर्जेराव सोनवडेकर यांनी पंचनाम्याचे कागद देण्यास नकार दिल्याने आज त्यानी अचानक येथील वनविभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे….

Read More

लोकशाहीच्या चार पैकी दोनच आधारस्तंभावर विश्वास-एम.के.गावडे

वेंगुर्ला ता.१४-:* पुरस्कारातून प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र घडते. लोकशाहीच्या चार आधारस्तंभापैकी पत्रकार व न्यायालय या दोनच आधारस्तंभावर आज लोकांचा विश्वास राहिला आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारीतेची धार बोथट होवू देवू नये असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध विकास संस्थेचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी केले. वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा, मान्यवरांचे सत्कार व बक्षिस वितरण असा…

Read More
You cannot copy content of this page