हरी खोबरेकर यांच्या दणक्यानंतर वायरी येथील ते बोगस काम पतन विभागाने हटवले…
⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी ते रेवंडकर घर रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणी नंतर सुरू झाले आहे. मात्र या रस्ता कामाच्या साईड वॉलमध्ये काँक्रीटमध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभ्या दगडाचा वापर होत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी निदर्शनास आणून दिला होता. खोबरेकर यांच्या या दणक्यानंतर पतन विभागाकडून हे निकृष्ट…
