हरी खोबरेकर यांच्या दणक्यानंतर वायरी येथील ते बोगस काम पतन विभागाने हटवले…

⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी ते रेवंडकर घर रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणी नंतर सुरू झाले आहे. मात्र या रस्ता कामाच्या साईड वॉलमध्ये काँक्रीटमध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभ्या दगडाचा वापर होत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी निदर्शनास आणून दिला होता. खोबरेकर यांच्या या दणक्यानंतर पतन विभागाकडून हे निकृष्ट…

Read More

वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी कोकण विकास संस्थेचा “सक्षम बुक बँक” उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.०५-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकारातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी “सक्षम बुक बँक” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५ वाचनालयांना सुमारे १००० हून अधिक पुस्तके भेट देण्यात आली.याच अनुषंगाने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील वाचनालयास संस्थेच्यावतीने पुस्तके प्रदान करण्यात आली….

Read More

कळसुलकर हायस्कूलची विद्यार्थिनी अवनी बावकर हिची इस्रो सफरसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अवनी रामनाथ बावकर हिने शैक्षणिक वर्ष-२०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये १७० गुणांनी गुणवत्ता यादीत पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये अव्वल येऊन प्रशालेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलेला आहे. या यशामुळे तिची सिंधूरत्न संस्थान तर्फे इस्रो सफरीसाठी…

Read More

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई…

२२.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त: आंध्रप्रदेशातील दोघांना घेतले ताब्यात.. ⚡बांदा ता.०५-: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाका इन्सुली येथे गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे २२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपासणी नाका इन्सुली येथे ५ एप्रिल रोजी…

Read More

बांद्यात कार व दुचाकी मध्ये अपघात…

दुचाकीस्वार गंभीर जखमी: सकाळी पावणे अकराची घटना, कारच देखील नुकसान.. ⚡बांदा ता०६-: मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी तपासणी नाक्यानजीक भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीवर बसलेल्या युवकाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार…

Read More

सावंतवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ…

सहा दुकानं फोडली: व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.. ⚡सावंतवाडी ता.०५-:कणकवली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाल्यानंतर आता सावंतवाडी शहरात इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सहा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.चोरट्यांनी एकूण सहा दुकानांना लक्ष्य केले असून एका दुकानातील रोख दोन हजार रुपये तर दुसऱ्या दुकानात पाच हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. तर…

Read More

मालवणात उद्या सकल हिंदू संमेलन…

⚡मालवण ता.०४-:मालवण दशक्राेशी मधील हिंदू समाजामध्ये स्वत्वाची जाणीव होऊन हिंदू समाजामध्ये ऐक्याची भावना कायम रहावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय, वायरी येथे सायंकाळी ४ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदू संमेलनात प्रमुख व्याख्यात्यांच्या स्फूर्तीदायक व्याख्यानाबरोबरच मालवण मधील तरुण कलासंपन्न व्यक्तींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read More

मालवणात १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव…

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचतर्फे आयोजन.. ⚡मालवण ता.०४-:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ८:३० वा. समाजमंदिर मालवण येथे पूजापाठ, सकाळी ९ वा. समाजमंदिर…

Read More

आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

वाढदिवसाच्या पैशातून केलेत्रिंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी दिविजा वृद्धाश्रमात अन्नदान.. ⚡मालवण ता.०४-:अवास्तव खर्चातून वाढदिवसाचा आनंद मिळतो असे नाही तर साधेपणाने वाढदिवस साजरा करत वाचलेल्या पैशातून वंचितांना दानधर्म केल्यास जो आनंद मिळतो तो प्रेरणादायी असतो. याचा आदर्शत्रिंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च न करता साठलेल्या पैशांतून असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्नदानासोबत दैनंदिन गरजा…

Read More

भारतीय एकत्र कुटुंब पद्धती जगात श्रेष्ठ — डॉ सोमनाथ कदम…

⚡मालवण ता.०४-:भारतीय कुटुंब पद्धती ही जगात श्रेष्ठ आहे त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतातच पण वृद्ध दिव्यांग आजारी व्यक्ती यांना कुटुंबात सामावून घेतले जाते. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की ते स्वतः पेक्षा इतरांच्या सुखाचे जास्त विचार करतात .त्यातूनच आनंद मिळवला जातो असे प्रतिपादन कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉ सोमनाथ कदम यांनी येथे बोलताना केले आचरे येथील ऐश्वर्य…

Read More
You cannot copy content of this page