Headlines

कणकवलीत 7 हजार घरांवर तिरंगा फडकवणार

कणकवली नगरपंचायतीत नियोजन; १७ प्रभागांत ध्वजाचे होणार वितरण कणकवली, 6 ऑगस्ट (प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत कणकवली शहरातील सर्व ७ हजार ५६५ घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या दरम्‍यान तिरंगा फडकणार आहे. याअनुषंगाने नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात शहरातील सर्व १७ प्रभांगांमध्ये तिरंगा वितरणाचे नियोजन निश्‍चित केले.या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय…

Read More

कणकवली पोलिस ठाण्यात आरोग्य तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.०६-: राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन तर्फे नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात आरोग्य तपासणी केली रक्तदाब, मधुमेह, व जनरल तपासणी करून औषधे वाटप केले.यात एकूण 56 कर्मचारी वर्गाची व कणकवली तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची तपासणी करण्यात आली असून काहीचे बीपी हाय होते तर काहिंचे कमी होते .तर शुगरचीही…

Read More

कारिवडेत रस्त्यावरील डिझेलवर गाडी घसरून अपघात

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही ; बोलेरो गाडीचे मात्र मोठे नुकसान ⚡सावंतवाडी ता.०६-: रस्त्यावर डिझेल पडल्याने त्यावरून गाडी स्लीप होऊन कारिवडे येथे एका बलेरो पीक अप गाडीला अपघात झाला असून, सुदैवाने या अपघातात कोणीही जख्मी झाले नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे.या बाबतची माहिती सिद्धेश राणे यांनी…

Read More

आजगाव येथे जिल्हास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आजगाव ग्रामपंचायतच्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ-: १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आजगाव ग्रामपंचायतच्यावतीने जि.प.केंद्रशाळा आजगाव नं. १ येथे देशभक्तीविषयक प्रेरणा निर्माण करण्याच्या हेतूने दुपारी २:३० वाजता शालेय विद्यार्थ्यांत देशभक्तीविषयक जाणीव, जागृतीसाठी देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील यशस्वी संघांना…

Read More

एस टी प्रशासन कृतिशून्य…

अनिल चव्हाण यांचा गंभीर आरोप ⚡आंबोली, ता.०६-: एस टी प्रशासनाचा कारभार हा नियोजनशून्य असून धिम्म प्रशासन असून खुशहाल पने कारभार अधिकाऱ्यांचा सुरू आहे.खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांच्या कानात आणि डोक्यात जात नाही. कृतीशून्य कारभार असून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊन देखील वारंवार सांगून देखील बस सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्याविरोधात कणकवली येथील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषणाला सोमवारी…

Read More

आयुर्वेद महाविद्यालय

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🔶🔷 राणी जानकीबाई साहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🔷🔶 🟪 ॲड. दिलीप वसंत नार्वेकर (अध्यक्ष) 🟩 श्री.विकास भालचंद्र सावंत (उपाध्यक्ष) 🟦 डाॅ.त्र्यंबक गणेश लेले ( विश्वस्त) 🟨 डाॅ.मिलिंद अरविंद खानोलकर ( विश्वस्त ) 🟥 श्री. रमेश विष्णु पई ( सह.सचिव) श्री गणेश य. बोर्डेकर…

Read More

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

सावंतवाडी ,ता.०५: अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी झारखंड येथून अटक केलेल्या एका युवकाला येथील न्यायालयात हजर केले असता ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. नलिथन सोये असे संशयिताचे नाव आहे.

Read More

नांदरूख येथील अमृतसरोवरला” जिल्हाधिकारी के. मंजुलश्र्मी यांनी दिली भेट

⚡कणकवली ता.०५-: “स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पार पडणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या योजने अंतर्गत कोकणात विशेषतः तळकोकणात स्थानिक पाश्र्वभूमीवर उपयुक्त ठरेल व कमीत कमी खर्चात सहज बांधता येईल, अशा स्वरूपाची या बंधाऱ्याची रचना असुन शेकडो वर्षे हा बंधारा कायम राहील अशा पद्धतीने स्थानिकांच्या सहकार्यातुन या बंधाऱ्याचे काम सुरू आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांच्या संकल्पनेतून व…

Read More

चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या रेशन धान्य विरणावर तात्काळ कारवाई करा …

अन्यथा आंदोलन; न्हावेली ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा सावंतवाडी — न्हावेली येथील रास्त धान्य दुकानात चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या धान्य वितरणावर योग्य ती कार्यवाही करा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषण छेडू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार पाटील यांना निवेदन देऊन दिला आहे.न्हावेली येथील धान्य दुकानामधून गेली कित्येक वर्षे कार्यालयीन वेळेनुसार धान्य वितरीत केले जात नाही. प्रत्येक महिना…

Read More

तर वीज वितरणच्या विभागीय कार्यालयात जनआंदोलन

युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांचा इशारा दोडामार्ग ता.०५-:मागिल काही दिवसांपासून तेरवण मेढे,मुळस विजघर,पाळये,सोनावल,बाबरवाडी,तिलारी,केंद्रे आदि गावातील विद्युत पुरवठा नियमित खंडित होतो.या नियमितच्या खंडित विद्युत प्रवाहामुळे ग्रामस्थ,शाळकरी विद्यार्थी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.तसेच खंडित विद्युत पुरवठा तासंतास सुरू केला जात नाही.त्यामुळे महावितरणची विद्युत सेवा बेभरवशाची झालेली आहे.याबाबत अनेकदा महावितरण कार्यालयाशी प्रत्यक्ष अर्ज निवेदनाद्वारे लक्ष वेधले मात्र…

Read More
You cannot copy content of this page