Headlines

सिंधुदुर्गातील व्यावसायिकांसाठी २०० कोटींची तरतूद

मुंबई बँक आणि सिंधुदुर्ग बँकेचे नियोजन;आ प्रवीण दरेकर यांची माहिती ओरोस ता.२१-:- मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग निर्माण होण्यासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. यातून सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात येणार आहे. पर्यटन आणि स्थानिक उत्पदनाशी अनुसरून व्यवसाय उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यातून रोजगार निर्मिती व्हावी. तसेच…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता २१नागरीकांना मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे संविधान विरोधी कार्य सत्ताधाऱ्याकडून केले जात असल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा युनिट ने केला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. देशात संविधानासमोर अनेक आव्हाने उभी झाली आहेत. त्यामुळे देशातील मुलनिवासी बहुजन समाजाला अनेक अत्याचाराला बळी पडावे लागत…

Read More

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची बदली तात्पुरती स्थगित

शासनाचे पुन्हा आदेश ओरोस ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची झालेली बदली रद्द करीत त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक पदी तात्पुरती पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाने आज याबाबत पुन्हा आदेश काढले आहेत.महाराष्ट्र शासनाने…

Read More

“प्रेम प्रथा धुमशान” अस्सल मालवणी चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार.

अभिजीत मोहन वारंग यांची माहिती;गावपळणीची अनोखी प्रथा आणि थरारक प्रेमकथा ⚡कणकवली ता.२१-: सिंधुदूर्गातील गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित “प्रेम प्रथा धुमशान” या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच दिसणार असून, ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार असल्याची माहिती राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शित चित्रपट…

Read More

आता शिवसेनेची नरकासुर स्पर्धा
कणकवली बाजारपेठेत होणार

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती ⚡कणकवली ता.२१-: कणकवली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व -युवासेनेच्या वतीने 23 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कणकवली शिवसेना शाखा (नरडवे फाटा ) येथे नियोजित होणारी ही स्पर्धा याच दिवशी स्थळ बदलून बाजारपेठ कणकवली शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या घरासमोर रात्रौ ९:३० वाजता…

Read More

वाघेरी पावणादेवी दुग्धविकास संस्थेच्यावतीने दूध संकलनास सुरुवात

⚡कणकवली ता.२१-: वाघेरी येथील श्री पावणादेवी सहकारी दुग्धविकास व्यावसायिक संस्था या संस्थेचे दूध संकलन केंद्राचे वसुबारस च्या शुभमुहूर्तावर दूध संकलनाला सुरुवात केली. आजच्या पहिल्या दिवशी दूध संकलनामध्ये 70 लिटर दूधाने या दूध संकलनाचा श्री गणेशा झाला. दूध संकलनाच्या उद्घाटन प्रसंगी तोंडवली गावचे श्री. नातू, पियाळी गावचे दूध व्यवसायिक नेरूळकर केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे…

Read More

प्रोत्साहन निधी देत शेतकऱ्यांसाठी
शिंदे फडणवीस सरकारने केली
वचनपूर्ती

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची प्रतिक्रिया ⚡कणकवली ता.२१-: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करून सात लाख शेतकऱ्यांना निधी दिला. शेतकऱ्यांसाठीच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया भाजपाचे…

Read More

रॅली आणि मोर्चा काढून जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का?

परशुराम उपरकर यांचा सवाल;बॉक्स की पिशव्यामध्ये 100 रुपयांचे किट रखडले ⚡कणकवली ता.२१-: शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदाराची चौकशीपासून सुटका व्हावी यासाठी मोर्चा काढला. तर भाजपच्यावतीने संविधान वाचवण्यासाठी मोर्चा काढला जातोय. असे असताना जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सरकारने 100 रुपयांत रेशनवर चार जिन्नस देण्याची घोषणा केली होती ती अजून पूर्ण झाली नाही. दिवाळी आली…

Read More

विज पडून झाडाला लागली आग

कणकवली रेल्वे स्थानकानजीक प्रकार ⚡कणकवली ता.२१-: गेले चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच गुरुवारी दुपारी अचानक दीड वाजण्याच्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानकानजीक वीज कोसळली. यावेळी प्लॅटफॉर्म नंबर एक च्या ठिकाणी असलेल्या माडाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळाले सुदैवाने या जीवित हानी झाली नाही पण सततच्या विजांच्या गडगटाने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. बुधवारी सायंकाळी…

Read More

निवडणूक लढविण्यासाठी भास्कर जाधव यांना नारायण राणे यांनी दिले होते पैसे

निलेश राणे यांची संविधान रॅलीत जोरदार टीकास्त्र ⚡कुडाळ ता.२१-: भास्कर जाधव हा वाळू चोर आहे.गेली वीस वर्षे तो चिपळूण सह रत्नागिरी जिल्ह्यात वाळू चोरीच काम करतोय.ह्याला धड बोलता येत नाही.तो आमच्या नारायण राणेवर टिका काय करणार त्याची औका आहे का?निवडणूकीत पैसे नव्हते तेव्हा नारायण राणेंनी 15 लाख दिलेत.आणी आता टिका करतोय…औकातीत राहून वाग असा इशारा…

Read More
You cannot copy content of this page