वेंगुर्ला तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीची त्वरित दखल…
⚡वेंगुर्ला ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा आंबा – काजू बागायतदार शेतकरी संघटना व छत्रपती शिवाजी महाराज संघटना यांच्यावतीने शुक्रवारी सकाळी वेंगुर्ला येथे तातडीची बैठक घेऊन कृषी विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पाहणी करण्यात येऊन शासनास अहवाल सादर करण्याची कृषी विभागाकडे ठराववजा मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी प्रकाश मोहिते, मंडळ कृषी अधिकारी शंकर…
