धरण भरले तरी सावंतवाडीत पाणी टंचाई का…?
राजू कासकर यांचा सवाल: सत्ताधारी व विरोधक गंभीर प्रश्नाकडे लक्ष न देता फक्त पाहणी करून फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळवण्यास आहेत व्यस्त… ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे धरण योग्य प्रमाणात भरलेले असतानाही शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा का लागत आहे..? असा सवाल मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान शहरात गॅस पाइपलाईन व…
