तरुण पिढीने बौद्ध धम्माचा प्रसार करावा – रवींद्र पवार
⚡मालवण ता.०९-: भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म नव्याने रुजवला. विज्ञानवादाचा पाया असलेला हा धम्म सर्वांनी आचरणात आणायला पाहिजे. बौद्ध धम्माची तत्वे लहान मुलांमध्ये रुजवली गेली तर समाज परिवर्तन झपाट्याने होईल. डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी बनून तरुण पिढीने बौद्ध धम्माचा प्रसार करावा, असे प्रतिपादन वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सचिव रवींद्र पवार यांनी…
