Headlines

कणकवली येथे १ जून रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम

तहसिलदार आर. जे. पवार व गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.३०-: शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम १ जून रोजी सकाळी १०.३० वा. येथील भगवती हॉलमध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी…

Read More

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे स्मृतिदिन साजरा

⚡कणकवली ता.३०-: स्व. विजयराव विष्णू नाईक यांचा आठवा स्मृतिदिन शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचे चिरंजीव कुडाळ मालवणचे आ.वैभव नाईक व उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. विजयभाऊंचे सहकारी संजय पारकर यांच्या हस्ते वृक्षारोपण…

Read More

मळेवाड कोंडूरे गावाला कायमस्वरूपी तलाठी द्या

उपसरपंच हेमंत मराठे यांची मागणी सावंतवाडी –मळेवाड कोंडूरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी द्याव्या अशी मागणी मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे. मळेवाड कोंडुरे गावासाठी गेली दीड वर्षे हून अधिक काळ कायमस्वरूपी तलाठी नसल्याने या ठिकाणी शेतकरी,विद्यार्थी व जमीनदार याना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे मळेवाड कोंडुरे गावासाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठी रुजू करावा.अशी मागणी…

Read More

आता पहिला अर्ज करणाऱ्याला मिळणार पहिला दाखला

महसूल अधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप;शासनाचे आदेश ⚡ओरोस ता.३०-: नागरिकांसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे महसुल कडील दाखले फर्स्ट इन फर्स्ट कम आउट नुसार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महसूल अधिकाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीला चाप बसला आहे! शासनाच्या आदेशानुसार आयुक्त पातळीवरून हा निर्णय झाला आहे. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून वशिलेबाजीवर एका दिवसात मंजूर झालेले दाखले व…

Read More

कनेडी काॅलेजचा श्रीराम बाक्रे संस्कृत विषयात राज्यात प्रथम

⚡कणकवली ता.३०-: नुकताच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२३ चा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी श्रीराम श्रीकांत बाक्रे याने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. श्रीराम याने १००…

Read More

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण तातडीने करावे…

मोहन केळुसकर;एसटीने प्रवाश्यांच्या मागणीनुसार उपनगरांतुन गाड्या सोडाव्यात… ⚡कणकवली ता.३०-: गणेशोत्सवाचा वेध लागलेल्या चाकरमान्यांनी भल्या पहाटेपासून आरक्षणासाठी प्रयत्न सुरू केलेत.‌ पण अवघ्या काही मिनिटभरात आरक्षणासाठी प्रतिक्षा यादी दिसू लागली. त्यात काय गोलमाल आहे ते चौकशी अंती समजेल. मात्र सद्य परिस्थितीत भारतीय रेल्वे कडे इंजिनासह बोगींची कमतरता आहे. कोकण रेल्वे ही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने दक्षिणोत्तर जोडणारा जवळचा…

Read More

कोकणातील बारसू रिफायनरी विरोधातील जनआंदोलनाला दाक्षिणायनचा पाठिंबा

कोकणातील लेखक कविंसह राज्यातील साहित्यिक कलावंतांचा विरोध ⚡कणकवली ता.३०-: गेल्या काही दिवसांपासून कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध अधिकाधिक तीव्र होत आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण, त्यातून जैविक सृष्टीचा विनाश या गंभीर कारणांवरुन ग्रामस्थांनी जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला विख्यात भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकारात महाराष्ट्रातील मान्यवर लेखक कलावंतांनी पाठिंबा दिला आहे.यात…

Read More

उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे सारिकाकुमार यादव हिचा विशेष सत्कार

⚡वेंगुर्ला ता.३०-: गरीबीतून शिक्षण घेत कोणतेही क्लास न घेता कॉलेजमधील शिक्षण व घरी अभ्यास करुन उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सारीकाकुमारी यादव हिचा उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे तिच्या घरी जात शहर प्रमुख अजित राऊळ व माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी खास गौरव केला. आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी आपली मुली सारीकाकुमारी…

Read More

चराठा घाणवड बंधाऱ्याला निधी देणार

पालकमंत्री चव्हाण यांचे उपसरपंच अमित परब यांना आश्वासन ⚡सावंतवाडी ता.३०-: चराठा गावातील गावठण येथील घाणवड वाडीतील बंधाऱ्याच्या दुरावस्थे बाबत चराठा उपसरपंच अमित परब यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असून हा बंधारा गेली कित्येक वर्ष नादुरूस्त अवस्थेत होता. याची डागडुजी करण्यात न आल्याने तेथील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बंधाऱ्याच्या आधारावर शेतकरी…

Read More

चराठा घाणवड बंधाऱ्याला निधी देणार

पालकमंत्री चव्हाण यांचे उपसरपंच अमित परब यांना आश्वासन ⚡सावंतवाडी ता.३०-: चराठा गावातील गावठण येथील घाणवड वाडीतील बंधाऱ्याच्या दुरावस्थे बाबत चराठा उपसरपंच अमित परब यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असून हा बंधारा गेली कित्येक वर्ष नादुरूस्त अवस्थेत होता. याची डागडुजी करण्यात न आल्याने तेथील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बंधाऱ्याच्या आधारावर शेतकरी…

Read More
You cannot copy content of this page