दिलेला शब्द, वेळ न पाळण्याची ख्याती महाराष्ट्रात परिचित…
रुपेश राऊळ ;खत वाटप कार्यक्रमात टिका.. ⚡सावंतवाडी ता.०६-: केसरकारांनी सांगितलेली वेळ व दिलेला शब्द हा कधीच पाळला नाही. ही त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्रात आहे, असा जोरदार हल्लाबोल रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी केसरकर हे किती धावतात, हे आपल्याला देखील ठाऊक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची जागा तुम्ही दाखवून द्या असे…
