Headlines

सांगुळवाडी येथील सुधीर जाधव यांचे आकस्मिक निधन

वैभववाडी प्रतिनिधीसांगुळवाडी बौद्धवाडी येथील सुधीर मारुती जाधव वय ५५ यांचा मंगळवारी रात्री आकस्मित मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृत्यू हृदय विकाराच्या धक्याने झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे सांगूळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सुधीर हे रिक्षा चालक होते. मंगळवारी रात्री 10.15 वाजताच्या सुमारास त्यांना छातीत…

Read More

उत्तम फोंडेकर यांचा तहसीलदार वर्षा झालटे यांनी केला सत्कार…

मालवण ता.२४-:हापूस क्षेत्रातील कार्याबद्दल मालवण कुंभारमाड येथील उत्तम फोंडेकर यांना बाबू जगजीवन राम हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने तहसीलदार वर्षा झालटे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

Read More

करुळमध्ये १६ दाव्यांग बांधवांची घरी जाऊन आरोग्य तपासणी…

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘सरपंच दिव्यागांच्या दारी उपक्रम’ वैभववाडी प्रतिनिधीपावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर करुळमधील 21 पैकी 16 दिव्यांग बांधवांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. करुळ ग्रामपंचायतच्या वतीने ‘सरपंच दिव्यांगांच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची सरपंच नरेंद्र कोलते यांनी दिव्यांग बांधव व त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.वैभववाडी…

Read More

कलमठ गावातील वीज समस्या न सोडविल्यास १ सप्टेंबरला उपोषण

सरपंच संदीप मेस्त्री यांचा इशारा ⚡कणकवली ता.२४-:कलमठ गावातील वीज वितरण कंपनीबाबतच्या विविध समस्यांबाबत यापुर्वी वारंवार लेखी निवेदन तसेच प्रत्यक्ष भेट देवुन चर्चा करून देखील त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ग्रामस्थांसह १ सप्टेंबर रोजी वीज वितरण विभागीय कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात संदीप मेस्त्री…

Read More

अखेर भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना चतुर्थी पर्यत मुदतवाढ…

सुधाकर राणे यांची माहीती ; व्यावसायिकाच्या माध्यमातून संजू परब यांचे मानले आभार .. ⚡सावंतवाडी ता.२४-: गणेश चतुर्थी पर्यंत संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना अखेर पालिका प्रशासनाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे गुरुवारी सकाळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी हा निर्णय घेतल्याचे फुलव्यावसाईक संघटनेचे सुधाकर राणे यांनी सांगितले. दरम्यान यासाठी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा…

Read More

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्ती करून सुरू करावे…

अर्चना घारे परब; पोलीस अधीक्षकांचे निवेदनद्वारे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२४-: येथील शहरातील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या CCTV कमेऱ्यांपैकी तब्बल 51 कॅमेरे व वेंगुर्ला तालुक्यातील अनेक किनारपट्टीवरील कॅमेरे बंद आहेत. नागरिकांची व पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी सर्व CCTV कॅमेऱ्यांचे लवकरात लवकर मेंटेनन्स ऑडिट करावे व नादुरुस्त असलेले CCTV कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी…

Read More

१०८ वरील चालक १ सप्टेंबरपासून संपारवर

⚡वेंगुर्ला ता.२४-: राज्य शासनाच्या रुग्णवाहिकेवर गेल्या नऊ वर्षांपासून काम करत असतानाही पगारवाढ करण्यात येत नसल्याने १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व वाहनचालक बेमुदत संप पुकारणार आहेत. यात वेंगुर्ला येथीलही वाहनचालक संपावर जाणार आहेत.

Read More

सांगेली-घोलेवाडी या पाच किलोमिटरचा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या…

गुरुनाथ आईर: आमदार भाई जगताप यांच्याकडे केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.२४-: सांगेली-घोलेवाडी या पाच किलोमिटरचा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष गुरुनाथ आईर यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार भाई जगताप यांच्याकडे केली आहे. हा मार्ग अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात असल्यामुळे परिसरातील वाड्यांना विशेषतः लहान…

Read More

स्वामीकिरण परिवाराच्या वतीने मंदिरासाठी पाच हजारची देणगी…

⚡बांदा ता.२४-:येथील स्वामीकिरण परिवाराच्या वतीने श्री बांदेश्वर मंदिरासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाच हजार रुपये आर्थिक देणगी देण्यात आली. देवस्थान समितीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी ही देणगी रक्कम स्वीकारली. यावेळी स्वामीकिरण परिवाराचे पत्रकार निलेश मोरजकर, यशवंत माधव, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, शामराव सावंत, हंसराज गवळे आदी उपस्थित होते.

Read More

आरोग्याचे धोके टाळायचे असतील तर रानभाज्याकडे वळा…

तहसीलदार अमोल पाठक:श्रावणमेळा २०२३ सोहळा उत्साहात.. ⚡कुडाळ ता.२४-: भविष्यातील आरोग्याचे धोके टाळायचे असतील तर आपल्याला निसर्गातील रानभाज्याकडे वळले पाहिजे. नवीन तरुण पिढीला रानभाज्या खायला घातल्या पाहिजेत. रानभाज्याचे महत्व सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी आज श्रावणमेळा २०२३ सोहळ्यात केले. या मेळ्यामध्ये सुमारे ७०९ हून अधिक रानभाज्या मांडण्यात आल्या. तसेच विविध कार्यक्रमांनी हा…

Read More
You cannot copy content of this page