आ भास्कर जाधव यांना शेवटची वार्निंग….
निलेश राणे: माझा पराभव झाला तरी चालेल पण योग्य बंदोबस्त केला जाईल.. ⚡ओरोस ता.०५-: राजकीय व्यासपीठावरून टीका करताना मर्यादेत राहून बोलायचे असते. परंतु व्यक्तिगत टीका अत्यंत खालच्या पातळीवर उतरून करणे योग्य नसते. परंतु काल कणकवली येथे टीका करताना आ भास्कर जाधव यांनी ती मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे त्यांना ही शेवटची वार्निंग आहे. यापुढे टीका केल्यास…
