कोकणात येणाऱ्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध का..?
राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना रोखठोक सवाल ः कणकवलीत राणेंच्या प्रचारार्थ राजगर्जना.. कणकवली ः भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अडिच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धव यांनी भाजपची साथ सोडली असती का? नाणारमध्ये कोणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत? विरोधकांच्या भूलथापांना कोकणासीयांना बळी पडायचे आहे का? असे खडे सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. कोकणात कोणताही…
