कोकणचा राजा ‘हापूस’ संकटात…
बागायतदारांचा एल्गारराजू शेट्टींचा शासनाला अल्टिमेटम:कर्जमाफी व हेक्टरी ५ लाख मदत न मिळाल्यास १२ मार्चला ओरोसवर धडक मोर्चा.. ⚡देवगड ता.१८-:कोकणच्या अर्थकारणाचा कणा मानला जाणारा आंबा, काजू व मत्स्य व्यवसाय सध्या अभूतपूर्व संकटात सापडला असून विशेषतः ‘कोकणचा राजा’ हापूस आंबा यंदा अस्मानी आणि सुल्तानी संकटाने होरपळून निघाला आहे. या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी…
