Headlines

खास ग्रामसभेच्या मागणीकडे दुर्लक्ष..

मळगाव ग्रामस्थांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा… ⚡सावंतवाडी ता.०७-: मळगाव ग्रामपंचायतीकडे १४ व्या व १५ व्या वित्त आयोग तसेच ग्रामनिधी अंतर्गत सुमारे ₹१ कोटी ७० लाखांचा अखर्चित विकास निधी उपलब्ध असून तो गावाच्या विकासकामांवर खर्च करण्यासाठी तातडीने खास ग्रामसभा बोलविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनही सादर करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार,…

Read More

५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याबद्दल त्यांचं स्वागत

बबन साळगावकर:योजनेची सर्वंकष व निष्पक्ष चौकशी करून कामातील त्रुटी समोर आणाव्यात.. ⚡सावंतवाडी, ता. ७-; सावंतवाडी शहरासाठी राबविण्यात आलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले आहे. या योजनेची सर्वंकष व निष्पक्ष चौकशी करून कामातील त्रुटी समोर आणाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहराला दीर्घकाळ…

Read More

“जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर खुर्ची खाली करा”..

रुपेश राऊळ महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक:समस्या तातडीने मार्गी न लावल्यास जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल.. ⚡सावंतवाडी, ता. ७-: तालुक्यात अनेक गावांमध्ये चार-चार दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर…

Read More

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची जि.प. शाळा क्रमांक ४ व ५ दत्तक घेण्याची घोषणा…

⚡सावंतवाडी ता.०७-: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आदर्श घेऊन सावंतवाडीतील जि.प. शाळा नंबर ४, व शाळा नं. ५ या दत्तक घेत असल्याची घोषणा उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी केली. माझही शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं आहे. आज या शाळेच्या मुलांनी मिळवलेल यश कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या मेहनतीला दाद द्यावी तेवढी थोडी आहे, असे उद्गार ॲड. निरवडेकर…

Read More

वीज समस्येवरून महावितरण अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव…

ओटवणे, चराठा, सोनुर्ली, तळवडे व कोलगाव परिसरातील ग्रामस्थ आक्रमक.. सावंतवाडी : वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या ओटवणे, चराठा, सोनुर्ली, तळवडे, कोलगाव भागातील ग्रामस्थांनी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना चांगलेच धारेवर धरले. लेखी आश्वासन द्या, तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करा. अन्यथा, नवीन रिडींग घ्यायला गावात फिरू देखील देणार नाही, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. बरेच…

Read More

आंबोलीच्या रमाईनगरातील ८ लाखांचा रस्ता दहा दिवसांच्या पावसातच उखडला..

मोरी खचली, रस्त्यावर खडी उघडी पडली, ठेकेदारावर कारवाईची मागणी.. आंबोली, ता. ७: येथील रमाईनगर येथील समाजकल्याण विभागाच्या निधीतून मे महिन्यात केलेला रस्ता बोगस काम केल्याने उखाडला आहे. पाऊस फक्त १० दिवस च झाला अजून पूर्ण पावसात संपूर्ण रस्ता उखडणार आहे. येथील ग्रामस्थांनी या रस्त्याची चोकशी ची मागणी केली आहे. आंबोली रमाईनगर येथे में महिन्यात समाजकल्याण…

Read More

“असामान्य कर्तृत्व आणि अफाट दातृत्व असलेले विशालजी परब भविष्यात सर्वमान्य नेतृत्व ठरतील”…

बबन साळगांवकर: विशाल परब यांच्या माध्यमातून भटवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप… ⚡सावंतवाडी, ता. ७-: महाराष्ट्र भाजपचे युवानेते विशालजी परब यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने सावंतवाडीतील भटवाडी शाळा क्रमांक ६ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता पेडणेकर,…

Read More

बांदा–दाणोली मार्गावरील धोकादायक खड्ड्याची तात्पुरती दुरुस्ती…

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांची मागणी… ⚡बांदा ता.०७-: बांदा–दाणोली मार्गावरील बांदा निमजगा येथील लक्ष्मी विष्णू अपार्टमेंटसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला होता. संबंधित यंत्रणेकडून तातडीने दुरुस्ती न झाल्याने अखेर सामाजिक बांधिलकी जपत काही युवकांनी स्वतः पुढाकार घेत हा खड्डा बुजवून आदर्श निर्माण केला.या मार्गावर आंबोली व गोवा येथे जाणाऱ्या…

Read More

*सावंतवाडीतील आपत्ती व्यवस्थापन कोलमडले…?

नागरिक रस्त्यावर, प्रशासन मात्र कागदावर:सरपंच सेवा तालुकाअध्यक्ष प्रवीण पंडित.. ⚡बांदा ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना सावंतवाडी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा गंभीर आरोप सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित यांनी केला आहे.मे महिन्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र…

Read More

अधिकृत आदेशाशिवाय देवगड अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाल्याचे समजू नका…

पालकमंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत;परशुराम उपरकर ⚡कणकवली ता.०७-: देवगड येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली असली, तरी प्रकल्प रद्द करण्याचा अधिकार त्यांना नाही. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडून अधिकृत आदेश निघाल्याशिवाय हा प्रकल्प रद्द झाला, असे जनतेने समजू नये. पालकमंत्री केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली…

Read More
You cannot copy content of this page