जिल्हास्तरीय अधिकारी एकत्र आले तर प्रश्न निकाली निघू शकतात…
पालकमंत्री रवींद्र चव्हाण: जनता दरबारातील प्रश्न निकाली निघे पर्यंत पाठपुरावा केला जाणार.. ⚡ओरोस ता.१२-: जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन पातळीवर लोकशाही दिन साजरा केला जातो. परंतु यातही अनेक प्रश्न सुटत नाहीत. हे प्रश्न सुटण्यासाठी तालुका ते जिल्हास्तरीय अधिकारी एकत्र आले तर प्रश्न निकाली निघू शकतात. त्यामुळे जनता दरबार ही संकल्पना आपण सुरू केली आहे. या माध्यमातून…
