अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या…
आमदार दीपक केसरकर: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे वेधले निवेदनद्वारे लक्ष.. ⚡सावंतवाडी, ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदार केसरकर यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व…
