माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हाच मला समजलेला जगण्याचा धर्म…
ख्रिस्ती बांधवांच्या मेळाव्यात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन.. ⚡सावंतवाडी ता.३१-: धर्म कोणताही असो, तो प्रेम, शांती आणि संयम यांचाच संदेश देत असतो. धर्म म्हणजे तुमच्या व्यक्तिगत आणि सामाजिक संवेदनशीलतेचे मर्म असायला हवे. आमच्या सावंतवाडीतील ख्रिश्चन समाज हा अतिशय शांतीप्रिय समाज असून या समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मी स्वतः देखील…
